सातारा येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा !
साहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय, सातारा आणि सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे
साहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय, सातारा आणि सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे
कार्य जाणून घेतल्यावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय घाटगे यांनी ‘ॲकॅडमी’चे अध्यक्ष श्री. तानाजी थोरवत यांची भेट घेऊन त्यांना ‘हिंदु राष्ट्र आक्षेप आणि खंडण’ हा ग्रंथ भेट दिला.
आंदोलनाला संबोधित करतांना सौ. रूपा महाडिक यांनी ‘श्रीरामनवमीच्या निमित्ताने देशभरात निघालेल्या शोभायात्रा-मिरवणुका यांवर आक्रमण करणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी केली.
नागरिकांना अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वत:हून कारवाई का करत नाहीत ?
यास उत्तरदायी असणार्यांना सरकारने आजन्म कारागृहात ठेवण्याची शिक्षा दिली पाहिजे !
जिल्हा सत्र न्यायालयाने सरकारी कामात अडथळा आणि अधिकार्यांसमवेत गैरवर्तणूक केल्याप्रकरणी ५ सहस्र रुपयांचा दंड आणि १ वर्षांची शिक्षा सुनावली होती; मात्र या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
कराड तालुक्याच्या वनसीमेत अनधिकृतपणे गौण खनिजाचे उत्खनन करणार्या दोघांवर वन विभागाने कारवाई केली आहे. यामध्ये पोकलेन मशीन आणि डंपरसह वन विभागाने लाखो रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या तुलनेत सांगली महापालिकेसारख्या तुलतेन अत्यंत लहान असलेल्या महापालिकेत ‘बायोमेट्रिक’ व्यवस्था आहे, इतकेच नाही, तर प्रत्येक वेळी कार्यालयातून आत-बाहेर जातांना ‘फेस रिडींग’द्वारे यंत्रावर नोंद करावी लागते.
स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !
प्रत्येक गुन्ह्यामध्ये मुसलमानांचा सहभाग असणे, हे गंभीर आहे. यासाठी धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !