भीक मागणे कोण थांबवणार ?
लोकांची कारणे भली वेगवेगळी असतील; पण शेवटी भीक मागायची ही नवीनच पद्धत चालू झाली आहे आणि देशासाठी घातक आहे. यावर आळा घालण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
लोकांची कारणे भली वेगवेगळी असतील; पण शेवटी भीक मागायची ही नवीनच पद्धत चालू झाली आहे आणि देशासाठी घातक आहे. यावर आळा घालण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
‘वर्ष २०१८ मध्ये भारताला हादरवून टाकलेल्या घटनेशी संबंधित हे पुस्तक आहे. एका ६ वर्षांच्या मुलीचे १० जानेवारी २०१८ या दिवशी अपहरण करण्यात येऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिला ४ दिवस जम्मूतील एका मंदिरात डांबून ठेवून नंतर ठार मारण्यात आले…
आज आपण भोजनाच्या संबंधी आयुर्वेदामध्ये सांगितलेले नियम शिकून घेणार आहोत. या नियमांचे पालन केले, तर आपण निश्चितच निरोगी राहू शकतो.
भारतात नदीला ‘लोकमाता’ ही संज्ञा आहे. आरंभीच्या अवस्थेत नदीच्या आश्रयानेच गावे वसत; म्हणून तिला ‘लोकमाता’ हे सार्थ नाम ! गंगाजलाच्या अद़्भुत आणि विलक्षण वैशिष्ट्यांमुळेच गंगा विश्वमान्य लोकमाता झालेली आहे. गंगा वरपांगी इतर मोठ्या नद्यांसारखीच दिसत असली, तरी ‘तिचे अंतरंग वैज्ञानिकांनीही मानावे’, अशा दिव्य स्वरूपाचे आहे.
भारतातील पवित्र नद्या म्हणजे, आध्यात्मिक अन् सांस्कृतिक ठेवा ! त्यांचे योग्यरित्या जतन करणे, हे राष्ट्रीय अन् धार्मिक कर्तव्यच आहे. नद्यांचे माहात्म्य, वैशिष्ट्ये, त्यांचे पावित्र्यरक्षण इत्यादी या ग्रंथमालिकेतून जाणून घ्या !
‘आजारपणामुळे माझे मन त्रस्त झाले असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी मी एका साधकाशी बोलत होतो. त्या वेळी गुरुदेवांची वैशिष्ट्ये माझ्या मनात आली. ती काव्यरूपाने शब्दबद्ध करून परात्पर गुरुदेवांच्या चरणी समर्पित करत आहे.’
इतक्या वर्षांमध्ये सरकारी कामात सुव्यवस्थापन आणू न शकणारे राजकारणी मंदिरांमध्ये सुव्यवस्थापन कसे आणणार ?
उद्योग, व्यवसाय, रोजगार यांसह घरगुती वापरासाठी पाणी हा महत्त्वपूर्ण घटक आहे. मागील अनेक वर्षांपासून सोलापूर शहरामध्ये ४ किंवा ५ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे.
‘शके ७१० च्या वैशाख शुक्ल पंचमी या दिवशी अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात आसेतुहिमाचल दिग्विजय करून धर्मस्थापना करणारे अद्वितीय पुरुष आद्यशंकराचार्य यांचा जन्म झाला.
‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।’ म्हणजे ‘धर्माचरणासाठी, म्हणजेच साधना करण्यासाठी शरीर हे पुष्कळ महत्त्वाचे साधन आहे.’ शरीर निरोगी असल्यास कोणतीही इष्ट गोष्ट साध्य करणे सोपे जाते. शरीर निरोगी रहाण्यासाठी प्रतिदिन हे करावे.