मोक्षदायिनी गंगेचे अलौकिकत्‍व आणि माहात्‍म्‍य अन् रक्षणाचे उपाय सांगणारे सनातनचे ग्रंथ !

भारतातील पवित्र नद्या म्‍हणजे, आध्‍यात्मिक अन् सांस्‍कृतिक ठेवा ! त्‍यांचे योग्‍यरित्‍या जतन करणे, हे राष्‍ट्रीय अन् धार्मिक कर्तव्‍यच आहे. नद्यांचे  माहात्‍म्‍य, वैशिष्‍ट्ये, त्‍यांचे पावित्र्यरक्षण इत्‍यादी या ग्रंथमालिकेतून जाणून घ्‍या !

करुणाघना श्रीमन्नारायणा ।

‘आजारपणामुळे माझे मन त्रस्त झाले असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी मी एका साधकाशी बोलत होतो. त्या वेळी गुरुदेवांची वैशिष्ट्ये माझ्या मनात आली. ती काव्यरूपाने शब्दबद्ध करून परात्पर गुरुदेवांच्या चरणी समर्पित करत आहे.’

सरकारी अनागोंदी आणि मंदिरांचे सरकारीकरण !

इतक्या वर्षांमध्ये सरकारी कामात सुव्यवस्थापन आणू न शकणारे राजकारणी मंदिरांमध्ये सुव्यवस्थापन कसे आणणार ?

पाण्याचे ‘स्मार्ट नियोजन कधी ?

उद्योग, व्यवसाय, रोजगार यांसह घरगुती वापरासाठी पाणी हा महत्त्वपूर्ण घटक आहे. मागील अनेक वर्षांपासून सोलापूर शहरामध्ये ४ किंवा ५ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे.

धर्मसंस्थापक आद्यशंकराचार्य !

‘शके ७१० च्या वैशाख शुक्ल पंचमी या दिवशी अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात आसेतुहिमाचल दिग्विजय करून धर्मस्थापना करणारे अद्वितीय पुरुष आद्यशंकराचार्य यांचा जन्म झाला.

नेहमी निरोगी आणि उत्‍साही रहाण्‍यासाठी शरिराची पुढीलप्रमाणे काळजी घ्‍यावी !

‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।’ म्‍हणजे ‘धर्माचरणासाठी, म्‍हणजेच साधना करण्‍यासाठी शरीर हे पुष्‍कळ महत्त्वाचे साधन आहे.’ शरीर निरोगी असल्‍यास कोणतीही इष्‍ट गोष्‍ट साध्‍य करणे सोपे जाते. शरीर निरोगी रहाण्‍यासाठी प्रतिदिन हे करावे.

तीर्थक्षेत्री भ्रमण करून भक्तीचा प्रसार करणारे रामानुजाचार्य !

रामानुज श्रेष्ठ प्रकारचे पुरुष होते. सर्व दर्जांच्या आणि जातीच्या लोकांना त्यांनी भक्तीमार्गास लावले. ते कडक; पण प्रेमळ आणि लोकसंग्रहकर्ता होते. त्यांची भक्ती अनुपम होती. रामानुजांचे तत्त्वज्ञान ‘अद्वैतामोदः’ या ग्रंथात म.म. वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांनी दिले आहे.’

सुदृढ मन आणि कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स) !

पालकांनी मुलांच्‍या हातामध्‍ये आधुनिक उपकरणे देण्‍यापूर्वी त्‍या मुलांची मने सुदृढ आणि निकोप ठेवण्‍यासाठी पराकाष्‍ठेने प्रयत्न करणे नितांत आवश्‍यक आहे. आपण ही काळजी घेतली नाही, तर माणसाचे जीवन मातीमोल होण्‍यास वेळ लागणार नाही.

खलिस्‍तानी विचारांच्‍या मुळावर घाव घाला !

देशभरात शीख पंथाची तीर्थस्‍थळे असतांना वेगळे राष्‍ट्र मागणार्‍या खलिस्‍तानवाद्यांची नांगी ठेचणे आवश्‍यक !

नमाजाच्या आडून हे तर शक्तीप्रदर्शन !

बहुसंख्य हिंदूंच्या देशात रस्ते अडवून नमाजपठण करणे, हे धार्मिक नसून शक्तीप्रदर्शनच आहे, असेच हिंदूंना वाटते !