भारतीय अर्थव्यवस्था वाटचाल जोमाने : विरोधकांकडून भारताची विनाकारण अपकीर्ती

निर्मिती क्षेत्राचा वाढ दर्शवणारा ‘पी.एम्.आय.’ (पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स – क्रय (खरेदी) व्यवस्थापन निर्देशांक) निर्देशांकाने सातत्याने मागील ३३ मासांमध्ये कार्यात्मक आणि गुणात्मक परिस्थितीमध्ये सुधारणा दर्शवली आहे. हा निर्देशांक ५९.१ गुणांकावर, म्हणजेच सर्वोत्तम अशा पातळीवर गेला आहे.

हिंदु जनमानसाची ‘जशास तसे’ उत्तर देण्याची मानसिकता

मधल्या कालखंडातील आक्रमणाचा काळ सोडला, तर विश्व शांती आणि कल्याणाचा विचार सांगणारा हिंदू विजिगीषू होता. स्वातंत्र्यानंतर तुष्टीकरण नीतीमुळे बचावात्मक असलेला समाज आता सजग आणि योग्य ठिकाणी प्रतिकारात्मक भूमिकेत उभा रहात आहे.

‘आप’च्या अरविंद केजरीवाल यांचे वास्तविक स्वरूप जनतेसमोर येणे आवश्यक !

केजरीवाल यांचा नेहमीच ‘टुकडे टुकडे टोळी’मध्ये सहभाग राहिला. शाहीनबागमध्येही त्यांचा सहभाग होता, वक्फ बोर्डाला ११० कोटी रुपये देणारे, बाटला हाऊस चकमकीला चुकीचे म्हणणारे, पाकिस्तानवरील ‘सर्जिकल स्ट्राईक’ला खोटे ठरवणारे हेच केजरीवाल होते.

‘सेमीकंडक्टर’च्या क्षेत्रात भारत ‘आत्मनिर्भर’तेकडे…!

भारत गेल्या काही वर्षांत  पायाभूत सुविधांच्या विकासावर प्रचंड वेगाने काम करत आहे. जवळपास १.४ ट्रिलीयन डॉलर्सचे (७६ लाख ५० सहस्र कोटी रुपयांहून अधिक) प्रकल्प भारतात राबवले गेले आहेत.

हिंदुत्वाची बाजू अत्यंत प्रखरपणे मांडून समाजात सनातन संस्कृती रुजवून अथक परिश्रम घेणारे आणि निरपेक्षपणे कार्य करणारे कोपरगाव (जिल्हा अहिल्यानगर) येथील कै. दिलीप सारंगधर (वय ६२ वर्षे) !

श्री. दिलीप सारंगधर म्हणजे कोपरगाव शहरातील एक धर्मयोद्धा ! त्यांचे निधन झाल्यानंतर आता ‘कोपरगावमध्ये हिंदु जनजागृतीच्या कार्याचे कसे होणार ?’, असे आम्हाला वाटत आहे.

सध्या चालू असलेल्या वसंत ऋतूत सब्जा कधीतरी आणि अल्प मात्रेत सेवन करणे योग्य !

सध्या ऊन वाढत असल्याने शरिराला थंडावा म्हणून कित्येक जण सब्जा खात आहेत. सध्या वसंत ऋतू चालू आहे. हा निसर्गतः कफ वाढण्याचा काळ असल्याने नियमितपणे सब्जा खाणार्‍यांना सर्दी-खोकल्याचे त्रास बळावू शकतात.

पणजीतील धूळप्रदूषण रोखण्यासाठी स्वच्छ बांधकाम पद्धतींचा अवलंब करा !

गोव्याची राजधानी पणजीमध्ये ‘स्मार्ट सिटी’च्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात धूळप्रदूषण होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाच्या २ न्यायमूर्तींनी पणजीतील धूळप्रदूषणासंदर्भात स्वतः प्रत्यक्ष पहाणीही केली. त्यामुळे अशी कामे करतांना स्वच्छ बांधकाम पद्धतींचा अवलंब करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

देशासाठी हालअपेष्टा भोगलेल्या स्वातंत्र्यविरांची जाणीव करून देणारा चित्रपट ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ !

चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेते हे तीनही महत्त्वाचे उत्तरदायित्व पेलणारे अभिनेते रणदीप हुडा यांनी एक चांगला चित्रपट बनवला, त्यासाठी त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केलेच पाहिजे.

‘इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन’विषयी (मतदान यंत्राविषयी) राजकीय पक्षांची ओरड ही निव्वळ कोल्हेकुई !

‘इ.व्ही.एम्.’ यंत्राविषयी कोणत्याही पक्षाची ओरड ही निव्वळ कोल्हेकुई असून देशाचा वेळ आणि पैसा वाया घालवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे षड्यंत्र होय. 

उपनिषदांचे पाश्चात्त्य अभ्यासक

उपनिषदांचा अभ्यास केवळ भारतीय दार्शनिक विद्वानांनी केला असे नसून परकीय प्राच्यविद्या अभ्यासकांनीही हिंदूंचे ख्रिस्ती करण्यासाठी (धर्मांतरासाठी) उपनिषदांचा अभ्यास केला आहे.