व्यक्तीभोवतीची त्रासदायक स्पंदने पूर्णत: नाहीशी होईपर्यंत तिची दृष्ट काढणे आवश्यक !

‘दृष्ट काढणे’ या कृतीचा दृष्ट काढणारा आणि दृष्ट काढून घेणारा यांच्यावर होणारा परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी चाचणी करण्यात आली, तिच्या निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण देत आहोत.

असात्त्विक पद्धतीने चिरलेल्या कांद्यापेक्षा सात्त्विक पद्धतीने चिरलेल्या कांद्यातून पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

‘कांदा विविध पद्धतीने चिरल्याने कांद्यावर होणार परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी करण्यात आलेल्या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि विश्‍लेषण . . .

स्वतःभोवती निर्माण होणारे त्रासदायक स्पंदनांचे आवरण नष्ट होण्यासाठी प्रतिदिन दृष्ट काढा !

‘व्यक्तीची दृष्ट काढल्याचा परिणाम तिच्यावर किती काळ (दिवस) टिकतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण देत आहोत . . .

अतीतिखट अन्नाचे सेवन केल्याने होणारे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक परिणाम

तिखट अन्न तमप्रधान असल्यामुळे त्याद्वारे शरिरात जाणार्‍या तामसिक लहरींचा मनावरही परिणाम होतो. तिखट अन्नाच्या सेवनाने चिडचिडेपणा, उतावीळपणा हे स्वभावदोष उफाळून येतात. अशा व्यक्तींचे बोलणे किंवा वागणेही रुक्ष असते.

३१ डिसेंबरच्या रात्री ‘न्यू ईअर पार्टी’द्वारे नववर्षाचे स्वागत करणार्‍यांवर तेथील वातावरणाचा झालेला नकारात्मक परिणाम

निसर्गनियमाला अनुसरून केलेल्या गोष्टी मानवाला पूरक असतात, तर विरुद्ध केलेल्या गोष्टी मानवाला हानीकारक असतात. यास्तव पाश्‍चात्त्य संस्कृतीनुसार १ जानेवारीला नव्हे, तर गुढीपाडव्यालाच नववर्षारंभ साजरा करण्यातच आपले खरे हित आहे.’

पितृपक्षातील काळात श्रीदत्ताच्या विशिष्ट नामजपाचा साधकांवर पुष्कळ अधिक सकारात्मक परिणाम होणे

श्रीदत्ताचे नामजप ऐकल्याचा व्यक्तीवर होणारा परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने घेण्यात आलेल्या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण देत आहोत.

बाहेरील ‘बेकरी’त बनवलेली आणि आश्रमातील ‘बेकरी’त बनवलेली बिस्किटे यांच्या संदर्भात केलेले संशोधन !

‘बिस्किटे खाल्ल्याने व्यक्तीवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

‘प.पू. भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थानी ‘भक्तांनी सिगारेट पेटवणे’ या रूढीविषयी वैज्ञानिक संशोधन !

प.पू. भालचंद्र महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येणारे भक्त तेथे ‘सिगारेट’ पेटवतात. या रुढीची ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक वैज्ञानिक चाचणी करण्यात आली. तिचे स्वरूप, केलेल्या नोंदी आणि त्यांचे विवरण देत आहोत.

सूर्याला अर्घ्य दिल्याने व्यक्तीला आध्यात्मिक लाभ होणे

‘समस्त विश्‍वाला प्रकाश, ऊर्जा अन् चैतन्य प्रदान करणारी देवता म्हणजे सूर्यनारायण ! हिंदु धर्मात सूर्योपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘आरोग्यं भास्करात् इच्छेत् ।’, म्हणजे सूर्याकडून आरोग्याची इच्छा करावी, म्हणजेच ‘सूर्योपासना करून आरोग्य मिळवावे’, असे सुवचन आहे.

बाहेरील बेकरीत बनवलेली आणि आश्रमातील बेकरीत बनवलेली बिस्किटे यांच्या संदर्भात केलेल्या प्रयोगांमध्ये सहभागी साधकांना जाणवलेली सूत्रे

एखादा पदार्थ बनवतांना उपयोगात आणलेले जिन्नस, पदार्थ बनण्याचे ठिकाण (उदा. बिस्किटे बनवली जातात ती बेकरी), तेथील वातावरण, पदार्थ बनवणारी व्यक्ती इत्यादी अनेक गोष्टींवर पदार्थाची सात्त्विकता अवलंबून असते. हे सर्व घटक जेवढे सात्त्विक असतील, तेवढा तो पदार्थ सात्त्विक बनतो.