बाहेरील बेकरीत बनवलेली आणि आश्रमातील बेकरीत बनवलेली बिस्किटे यांच्या संदर्भात केलेल्या प्रयोगांमध्ये सहभागी साधकांना जाणवलेली सूत्रे

एखादा पदार्थ बनवतांना उपयोगात आणलेले जिन्नस, पदार्थ बनण्याचे ठिकाण (उदा. बिस्किटे बनवली जातात ती बेकरी), तेथील वातावरण, पदार्थ बनवणारी व्यक्ती इत्यादी अनेक गोष्टींवर पदार्थाची सात्त्विकता अवलंबून असते. हे सर्व घटक जेवढे सात्त्विक असतील, तेवढा तो पदार्थ सात्त्विक बनतो.

स्वयंपाक बनवतांना पदार्थांमध्ये तिखटाचा उपयोग अत्यल्प प्रमाणात करा !

स्वयंपाकात तिखटाचा उपयोग अधिक प्रमाणात केल्यास आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी सनातनच्या आश्रमात केलेल्या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषणाची प्रस्तुती …

गायत्री मंत्रपठण भावपूर्ण केल्याने साधकांना झालेला आध्यात्मिक लाभ !

गायत्रीमंत्राच्या पठणाने व्यक्तीवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी सनातनच्या आश्रमात चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण प्रस्तुत करीत आहोत . . .

दैनंदिन वापरातील कपड्यांना ऊन दाखवून (उन्हात ठेवून) त्यांची आध्यात्मिक शुद्धी करा !

समस्त विश्‍वाला प्रकाश, ऊर्जा अन् चैतन्य प्रदान करणारी देवता म्हणजे सूर्यनारायण ! उन्हात कपडे ठेवल्याने सूर्याची तेजोमय अन् चैतन्यमय किरणे त्यांवर पडतात. यामुळे कपड्यांतील रज-तमात्मक स्पंदने नाहीशी होऊन कपडे सकारात्मक स्पंदनांनी भारित होतात.

पंचतारांकित उपाहारगृह आणि रामनाथी आश्रम येथील स्वयंपाकगृहात सेवा करतांना लक्षात आलेला भेद अन् आलेल्या अनुभूती

‘पंचतारांकित उपाहारगृहातील स्वयंपाकगृहात जेवण बनवणार्‍याला किती त्रास होतो, हे या लेखावरून स्पष्ट होते. असे असतांना ते जेवण जेवणार्‍यांना किती त्रास होत असेल, याची कल्पना करता येत नाही !’

देवतेला भावपूर्ण नैवेद्य दाखवून तो ‘प्रसाद’ या भावाने ग्रहण केल्याने व्यक्तीला होणारा आध्यात्मिक लाभ !

‘हिंदु धर्मात देवतेला नैवेद्य दाखवून तो प्रसाद म्हणून ग्रहण केला जातो’, या संदर्भात सनातनच्या रामनाथी आश्रमात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’कडून वैज्ञानिक चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणे, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण …

राम तुळस आणि कृष्ण तुळस यांच्या रोपांवर धार्मिक संस्कार केल्याचा त्यांच्यावर झालेला सकारात्मक परिणाम

या चाचणीतून सनातन हिंदु धर्मात सांगितलेल्या विविध धार्मिक कृतींचे महत्त्व लक्षात येते, तसेच या घोर कलियुगातही भाविकांना त्याची अनुभूती देणार्‍या सर्वज्ञ अन् करुणाकर महर्षींचा आध्यात्मिक अधिकार स्पष्ट होतो.

देवतेला अन्नाचा नैवेद्य दाखवून ते प्रसादस्वरूपात ग्रहण करणे आणि नैवेद्य न दाखवता अन्न ग्रहण करणे यांत जाणवलेला भेद

देवतेला नैवेद्य दाखवून  आणि नैवेद्य न दाखवता अन्न ग्रहण करणे याविषयीचा एक प्रयोग महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयात करण्यात आला. त्याविषयीची माहिती येथे दिली आहे.

ऋषिमुनींच्या आश्रमात वावरणार्‍या पशू-पक्ष्यांची आठवण करून देणारे सनातनचे आश्रम, संत आणि साधक यांच्याकडे आकृष्ट होणारे पक्षी !

सत्य, त्रेता आणि द्वापर युगांमध्ये ऋषिमुनींच्या आश्रमाप्रमाणे सनातनच्या आश्रमात, संत आणि साधक यांच्या संदर्भातही पहायला मिळत आहे. याची काही उदाहरणे पाहूया.

महालय श्राद्धाचा श्राद्धकर्त्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी

यावर्षी २ ते १७ सप्टेंबर २०२० हा पितृपक्षाचा काळ आहे. या काळात केलेल्या महालय श्राद्धाचा श्राद्ध करणार्‍यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी यू.ए.एस्.’ या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि विवरण प्रस्तुत करीत आहोत . . .