सरकारकडून वेतन मिळूनही कायद्याला धरून नव्हे, तर लाच घेऊन गुन्हेगारांना साहाय्यभूत होईल, असे अन्वेषण करणारे भ्रष्ट पोलीस !

पोलिसांविषयी वाचनात येणारी वृत्ते, त्यांचे चित्रपटांमध्ये दाखवले जाणारे खलनायकीकरण यांमुळे आणि अनेकदा स्वत:च्या अनुभवांमुळे पोलीस अन् समाज यात अंतर पडल्याचे दिसून येते.

श्री. सुजीत मुळे यांनी समर्थ रामदासस्वामींनी लिहिलेल्या ‘मनाचे श्‍लोक’ यांचे इंग्रजी पद्यात केलेले भाषांतर

‘मी १६ वर्षांपूर्वी ‘मनाचे श्‍लोक’ म्हणजे मनाशी करायचा संवाद असल्याने या काव्याचे इंग्रजी पद्यात रूपांतर केले. ते येथे देत आहे.

अमेरिकेच्या दक्षिण भागात आलेल्या हिमवादळामुळे वीज, पाणी आणि अन्न यांविना लाखो लोकांचे प्रचंड हाल !

महासत्ता असलेल्या अमेरिकेला निसर्गाच्या तडाख्यासमोर हतबल व्हावे लागते, तेथे भारताची काय स्थिती होईल, याची कल्पना येते ! अशा आपत्काळात सुरक्षित आणि जिवंत रहाण्यासाठी साधना करून ईश्‍वरी कृपा संपादन करणेच आवश्यक !

चीनची स्वीकृती !

गतवर्षी कोरोना काळात चीनने गलवान खोर्‍यात केलेल्या आगळीकीला भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिले होते. या वेळी भारताचे २० सैनिक हुतात्मा झाले, तर चीनकडील ३५ ते ४० जण ठार झाले होते; मात्र चीनने आमच्या सैन्याची काहीच हानी झाली नाही

बॉम्बचा बंगाली कारखाना !

बंगालमध्ये एका राज्यमंत्र्यावर ते रेल्वेस्थानकावर आल्यावर बॉम्बफेक होते आणि ते घायाळ होतात, यातून बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वातच नसल्याचे लक्षात येते. महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या राज्यमंत्र्यावर आक्रमण झाल्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तोंड उघडत या बॉम्ब आक्रमणामागे भाजपचा हात असल्याचे म्हटले आहे.

दिशाहीन झालेली राष्ट्राची पिढी !

प्रचलित शिक्षणव्यवस्थेत विद्यार्थी मानसिक रुग्ण बनत चालला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे मन व्यापक होईल, असे शिक्षण त्यांना देणे आवश्यक आहे. आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण आहे. त्यांनी श्री भवानीमातेची उपासना करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

अरुणाचल प्रदेशात चीनचे गाव : किती खरे आणि किती खोटे ?

चीनच्या कोणत्याही कारवाईला प्रत्युतर देण्यासाठी भारत सर्व प्रकारे सिद्ध आहे. तरीही भारताने अधिकाधिक सिद्धता करायला पाहिजे; कारण चीनसमवेतची लढाई अनेक वर्षे चालणारी आहे. ही लढण्यासाठी भारतीय सैन्य सिद्ध आहेच; परंतु देशातील अन्य राजकीय पक्षांनीही सशस्त्र सैनिकांच्या मागे ठामपणे उभे रहायला पाहिजे.

फ्रान्सहित सर्वोपरि ।

जगाची पर्वा न करता स्वदेशहित जोपासणार्‍या फ्रान्सच्या प्रशंसनीय भूमिकेतून भारताला बरेच काही शिकण्यासारखे आहे. फ्रान्सच्या तुलनेत जिहादी आतंकवादाने कैकपटींनी होरपळलेल्या भारताने यातून बोध घेणे आवश्यक आहे.

हिंदु राष्ट्र स्थापन करण्या । बल दे आम्हा हे सूर्यनारायणा ॥

सूर्यदेवा, तू दिलेल्या दृष्टीने सारी सृष्टी पहावी ।
अन् तुझ्या चरणी भावसुमनांजली वहावी ॥

राष्ट्ररक्षणाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अजिंक्य आणि अभेद्य जलदुर्ग उभारणारे छत्रपती शिवाजी महाराज !

१९ फेब्रुवारी २०२१ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (दिनांकानुसार) आहे. यानिमित्ताने….