पाण्यासाठी दाहीदिशा
एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना शासनकर्ते जनतेला पिण्याचे शुद्ध पाणीही विनामूल्य उपलब्ध करून देऊ शकत नाहीत, हे महासत्ता होऊ पहाणार्या देशासाठी लज्जास्पद नव्हे का ?
एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना शासनकर्ते जनतेला पिण्याचे शुद्ध पाणीही विनामूल्य उपलब्ध करून देऊ शकत नाहीत, हे महासत्ता होऊ पहाणार्या देशासाठी लज्जास्पद नव्हे का ?
अखंड आणि अजेय हिंदुस्थानची निर्मिती हे हिंदु राष्ट्र निर्मितीमागचे लक्ष्य आहे. हिंदु राष्ट्र कालगतीनुसार येणारच आहे; पण तत्पूर्वी ते प्रत्येकाच्या मनात येणे आवश्यक आहे, तरच तो तिथे रहाण्यास पात्र होईल !
काँग्रेसने यापूर्वी श्रीरामाचे अस्तित्व नाकारत रामसेतू तोडण्याचा घाट घातला. हेही लक्षात घेत हिंदूंच्या देवतांच्या अवमानाच्या विरोधातही कठोर होत त्यांच्याविषयी अधिकाधिक माहिती शाळा आणि महाविद्यालये यांतून शिकवणे आवश्यक आहे. तरच पुढच्या पिढीमध्ये देवतांविषयी अधिक भाव निर्माण होईल.
वारिस पंजाब दे’ या संघटनेचा प्रमुख खलिस्तानी अमृतपाल सिंह याला पकडण्यासाठी पंजाबमध्ये अभूतपूर्व शोधमोहीम चालू आहे. राज्यातील इंटरनेट सेवा २० मार्चपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत.
पालक मुलांना तृणधान्यांच्या आरोग्यदायी पदार्थांऐवजी फास्ट फूडचे खायला घालून त्यांचे आरोग्य दावणीला लावत आहेत. फास्ट फूड आणि कोल्डड्रिंक यांनी देशाची अर्थव्यवस्था पुरती पोखरली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी तृणधान्याचा अवलंब अपरिहार्य आहे !
हिंदूंनीही भाबडेपणा सोडून शहाणे व्हावे. विरोधकांना आणि मतांच्या लालसेपोटी हिंदूंच्या श्रद्धेचा आधार घेणार्यांना खरेतर मंदिराची पायरीही चढू देऊ नये, यासाठी हिंदूंनी संघटित व्हायला हवे. तसे न झाल्यास विरोधक प्रत्येक वेळी मंदिरांत प्रवेश करून स्वतःतील कपटी हेतूने तेथील पावित्र्य भंग करतील !
वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असतांना ५४ दिवस संप चालला. त्या वेळी त्यांनी ‘कर्मचार्यांची कुठलीही मागणी मान्य करणार नाही’, अशी कणखर भूमिका घेतली आणि संघटनेने संप बिनशर्त मागे घेतला. संपकर्ते स्वार्थासाठी जनतेला वेठीस धरत असतील, तर प्रसंगी शासनकर्त्यांनी कठोर भूमिका घेणे आवश्यक !
भारतीय मदरशांमधून बहुसंख्यांकांच्या विरोधात गरळओक केली जात असून ‘काफिरांना नष्ट करा !’, अशी चिथावणी दिली जाते. त्यामुळे ज्या प्रकारे सौदी अरेबियामध्ये एकही मदरसा नाही, त्याप्रमाणे भारतात ही बंदी घालणे आवश्यक आहे. तरच भारत गझवा-ए-हिंदच्या धोक्यातून सुखरूप बाहेर पडू शकणार आहे !
मंदिर परिसराच्या विकासासमवेत मंदिरांना भक्तीरस आणि धर्मशिक्षण यांची केंद्रे बनवा !
चित्रपट हे जागृतीचे उत्कृष्ट माध्यम आहे. त्याचा योग्य वापर करण्याची कला आणि बुद्धी असणे आवश्यक आहे. कोणत्याही चांगल्या विचारांच्या चित्रपटाला लोक प्रतिसाद देतात, हे लक्षात घेतले पाहिजे.