निधर्मी भारतातील हिंदुद्वेषी थयथयाट !

खरेतर मुसलमान हिंदूंची लाज काढत आहेत. त्यामुळे हिंदूंनी आतातरी संघटित होणे क्रमप्राप्तच आहे, अन्यथा हिंदूंचा विनाश अटळ आहे. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठातील घटना प्रातिनिधीक आहे. सद्यःस्थिती पहाता हिंदूंनी स्वतःचे महत्त्व अन्य धर्मियांसमोर न्यून केलेले आहे.

निकालांचा मतीतार्थ !

हिंदूंसाठी ‘धर्म’ हे असे सूत्र आहे की, ज्‍याच्‍या जोरावर ते एकत्र येऊ शकतात. त्‍यामुळे यापुढील काळातही होणार्‍या राजस्‍थान, मध्‍यप्रदेश, कर्नाटक राज्‍यांच्‍या निवडणुकांत भाजपने हिंदुत्‍व आणि धर्म याच सूत्रावर केंद्रीत करत राष्‍ट्रवाद आणि विकासाची जोड दिल्‍यास हिंदु विरोधकांचा पराभव होण्‍यास वेळ लागणार नाही !

कुत्र्यांचे चावे कि ‘प्रशासकीय’ लचके ?

भटक्‍या कुत्र्यांची समस्‍या सोडवू न शकणारी शासकीय यंत्रणा जनहितकारी कारभार काय करणार ?

मुफ्‍तीबाईंची गरळओक !

भाजपने काश्‍मीरमध्‍ये पाकविरोधात निदर्शने केली. जनतेला आता पाकविरोधी निदर्शने नकोत, तर आतंकवादी सिद्ध करणार्‍या पाकचे पुरते कंबरडे मोडलेले हवे आहे; कारण पाक दरिद्री झाला, तरी तो त्‍याचा आतंकवाद थांबवतांना मात्र दिसत नाही आणि त्‍याचा लाभ मुफ्‍ती यांच्‍यासारखे उठवत आहेत !

इस्‍लामचा उदोउदो थांबवा !

संभाजीनगरच्‍या नामांतरावर समाधान न मानता औरंगजेबाचा क्रूरतेचा इतिहास शिकवण्‍याची मागणी लावून धरा !

पुरोगाम्यांचे संधीसाधू गोप्रेम !

पुरोगाम्यांचा दिशाहीन विरोध ! कणेरी मठाच्या गोशाळेत गायींचा मृत्यू झाल्यामुळे सुस्तावलेल्या पुरोगाम्यांमध्ये नवउत्साह संचारला आणि गोप्रेमाची झूल पांघरून त्यांनी मठाच्या विरोधात आगपाखड करण्यास आरंभ केला. पशूप्रेमी किंवा गोप्रेमी यांची सहानुभूती मिळवण्याचा ओंगळवाणा प्रयत्न पुरोगाम्यांकडून होत असून हिंदु जनतेकडे त्यांची डाळ शिजणार नाही, हेही तितकेच खरे !

गुलामीच्या खुणा… !

संस्कृत भाषा, आयुर्वेद आणि योगाभ्यास यांसारखी वैदिक शास्त्रे अन् धार्मिक कृती, विविध सनातन उपासनापद्धत आदींचे गुणगान पाश्चात्त्य करत आहेत. आता त्यांनी आपल्याला शिकवण्यापूर्वी आपणच प्रत्येक गोष्टीत ते अंगीकारणे श्रेयस्कर ठरेल. त्या दिशेने हळूहळू का होईना, एक एक पाऊल मोदी शासन उचलत आहे, हे स्वागतार्ह !

शमीमा आणि सादिया !

आतंकवाद्यांच्या मानवाधिकारांविषयी चर्चा करतांना त्यांनी केलेल्या कारवायांमध्ये ठार झालेल्या लोकांच्या कुटुंबियांच्याही मानवाधिकारांविषयी बोलायला हवे. मुळात मानवाधिकारांच्या नावाखाली आतंकवाद्यांसाठी गळा काढणार्‍यांना सर्व प्रथम वठणीवर आणायला हवे.

अमेरिकी ‘ज्‍यूं’कडून शिका !

महासत्ता होण्‍यासाठी अमेरिकेच्‍या आत्‍मकेंद्रित नि धूर्त धोरणाची ‘री’ ओढणे भारताला निश्‍चितच शोभेचे नाही; पण भारताच्‍या हितामध्‍ये अमेरिकेला नमवणे, हे तेथील भारतियांच्‍या हातात आहे. भारताच्‍या महासत्ता होण्‍याच्‍या प्रवासात अमेरिकेतील भारतियांनी दबावगट बनवणे महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते !

वाद चव्‍हाट्यावर !

स्‍वतःचे खरे दायित्‍व न पार पाडता केवळ पदाचे अपलाभ घेणारे आणि त्‍यातून मोठ्या प्रमाणात ‘अर्थकारण’ करणारे प्रशासकीय अधिकारी लोकशाहीच्‍या उद्देशालाच हरताळ फासतात ! त्यांच्याविरुद्ध कारवाई का होत नाही ?, हे एक मोठे कोडे आहे !