रेल्वेगाडीतून सामान चोरीला गेले, तर हानीभरपाई द्यावीच लागेल ! – सर्वोच्च न्यायालयाचा रेल्वेला आदेश
हे न्यायालयाला सांगावे का लागते ? रेल्वे प्रशासनाच्या हे लक्षात येत नाही का ?
हे न्यायालयाला सांगावे का लागते ? रेल्वे प्रशासनाच्या हे लक्षात येत नाही का ?
समाजाची नीतीमत्ता किती खालावत चालली आहे, हेलक्षात येते !
सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना ट्विटर आणि केंद्र सरकार यांना एक यंत्रणा बनवण्यास सांगितले असून त्याद्वारे खोट्या बातम्या (फेक न्यूज) आणि भडकाऊ पोस्ट यांना आळा घालता येईल.
श्रीराधाकृष्ण मंदिराजवळ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भित्तीचित्र साकारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन श्री. रणजीत सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
पाकच्या सिंध, बलुचिस्तान, वजीरिस्तान, खैबर पख्तुनख्वा आदी प्रांतांमध्ये पाकच्या विरोधात लोकांकडून उठाव होत आहे. त्याचा परिणाम म्हणून पाकचे ६ तुकडे झाल्यास आश्चर्य वाटणार नाही !
वर्षभरापूर्वी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याविषयी कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन राज्य शासनाने दिले होते; मात्र अद्यापही ते पाळण्यात आले नसल्याने पुरस्कारप्राप्त खेळाडूंनी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली.
पाकमध्ये अहमदी समाजाला मुसलमान समजले जात नाही आणि त्यांचाही हिंदूंप्रमाणे वंशसंहार केला जात आहे, याविषयी जागतिक मानवाधिकार संघटना मौन बाळगून आहेत, हे लक्षात घ्या !
राज्यशासनाकडून शिवजयंती साजरी करण्याविषयी मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नियोजन करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
जुरीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. त्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते १३ फेब्रुवारीला होणार होते.