Indian Fishermen Arrest : श्रीलंकेकडून ८ भारतीय मासेमारांना अटक
असे आणखी किती वर्षे चालणार ? अशा घटना थांबवण्यासाठी सरकार युद्धपातळीवर ठोस उपाय का काढत नाही ?
असे आणखी किती वर्षे चालणार ? अशा घटना थांबवण्यासाठी सरकार युद्धपातळीवर ठोस उपाय का काढत नाही ?
मुळात भारत आणि पाक यांच्यातील शत्रूत्व ठाऊक असतांना श्रीलंकेने पाकसमवेत सराव करण्याचा विचारच तरी कसा केला ? श्रीलंकेने भारताच्या नौदलासमवेत सराव करण्याचा विचार का केला नाही ?, हा प्रश्न आहे.
पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित केले होते सूत्र
पंतप्रधान मोदी यांची श्रीलंका दौर्यात मागणी
श्रीलंकेत चक्क एका माकडामुळे संपूर्ण देश अंधारात गेल्याचा प्रकार ९ फेब्रुवारीला घडला. श्रीलंकेच्या सेंट्रल पॉवर ग्रीडमध्ये बिघाड झाल्यामुळे श्रीलंकेत बहुतांश भागात अंधार झाला.
श्रीलंकेच्या नौदलाने दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अवैध मासेमारी केल्याच्या प्रकरणी ३४ भारतीय मासेमारांना अटक केली आणि भारतीय मासेमारांच्या ३ नौकाही जप्त केल्या आहेत.
भारतीय मासेमारांना भारतीय सागरी सीमेचे अंतिम ठिकाण लक्षात येण्यासाठी भारत सरकार सागरात तशी व्यवस्था का निर्माण करत नाही ?
भारताने श्रीलंकेला आर्थिक आणीबाणीतून बाहेर पडण्यासाठी ६ अब्ज डॉलर्सचे साहाय्य देऊ केले. याखेरीज गहू, तांदूळ, पेट्रोल, डिझेलही भारताने श्रीलंकेला देऊ केले.
हरिणी अमरसूर्या श्रीलंकेच्या पंतप्रधान बनल्या आहेत. श्रीलंकेत २ महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या अंतरिम सरकारमध्येही त्या पंतप्रधान होत्या.
श्रीलंकेने चीनला साहाय्य करून कितीही भारतविरोधी भूमिका घेतली, तरी अंततः त्याला भारताविना पर्याय नाही, हे त्याने कायम लक्षात ठेवले पाहिजे !