Sri Lanka Marketing Indians Arrested:बेकायदेशीरपणे ऑनलाईन मार्केटिंग सेंटर चालवल्यावरून २१ भारतियांना श्रीलंकेत अटक
भारतियांनी ‘पर्यटन व्हिसा’मध्ये दिलेल्या सवलतीचे उल्लंघन म्हटले आहे. या सर्व भारतियांचे वय सरासरी २४ आहे.
भारतियांनी ‘पर्यटन व्हिसा’मध्ये दिलेल्या सवलतीचे उल्लंघन म्हटले आहे. या सर्व भारतियांचे वय सरासरी २४ आहे.
श्रीलंकेतील तमिळी जनतेला राजकीय अधिकारांपासून वंचित ठेवले जाते. मे २०१७ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी श्रीलंका दौरा केला होता. त्या वेळी या तमिळींसाठी १० सहस्र घरे बांधून देण्याची घोषणा केली होती.
सरकारने भारतीय मासेमारांना भारतीय सागरी सीमा लक्षात येऊन ते तिचे उल्लंघन करणार नाहीत, यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
श्रीलंकेचे नौदल भारतीय मासेमारांना त्याच्या कथित सागरी सीमेमध्ये प्रवेश केल्यावर अटक करते; मात्र स्वतःच्या अपहरण झालेल्या नौकेच्या सुटकेसाठी निष्क्रीय रहाते आणि भारताला त्यासाठी श्रीलंकेला साहाय्य करावे लागते !
गेली अनेक वर्षे श्रीलंकेकडून भारतीय मासेमारांवर कारवाई केली जात आहे. पाकिस्तानही अरबी समुद्रात अशी कारवाई करत असतो. या संदर्भात भारताने मासेमारांना भारताची समुद्री सीमा लक्षात येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !
भारताच्या दबावतंत्राला मोठे यश !
श्रीलंकेचा मोठा निर्णय !
श्रीलंकेच्या पोलिसांनी देशात अमली पदार्थांच्या तस्करीच्या विरोधात केलेल्या कारवाईत १५ सहस्र लोकांना अटक केले आहे.
या वर्षात आतापर्यंत २२० मासेमार्यांना झाली आहे अटक !
भारताचा विरोध असतांनाही श्रीलंका चीनच्या नौकांना अनुमती देतो, यावरून चीनच्या तुलनेत भारताच्या दबावाचा परिणाम श्रीलंकेवर होत नाही, असेच चित्र आहे.
भारत ज्या देशांना साहाय्य करतो, त्यांतील बहुतेक देश भारताचा विश्वासघात करतात, असेच दिसून येते. यावरून भारताने कुणाला साहाय्य करण्यापूर्वी विचार करणे आवश्यक आहे !