अकोला येथे भजन आणि कीर्तन यांसाठी वारकरी संघटनांचे आमरण उपोषण !

वारकर्‍यांकडून उपोषणस्थळी सरकारला सद्बुद्धी मिळावी, यासाठी संत गजानन महाराज यांच्या मूर्तीसमोर ‘सद्बुद्धी यज्ञ’ करण्यात आला. 

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यासाठी प्रयत्न करणार ! – नाना पटोले, अध्यक्ष, विधानसभा

केवळ २ दिवसांचे अधिवेशन असणे, हे लोकशाहीसाठी पोषक नाही.=विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले

कोल्हापूर जिल्ह्यात ४०० शाळा चालू, तर ६५४ शाळा अद्यापही बंदच !

विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी भरून निघण्यासाठी शाळा लवकर चालू होणे अपेक्षित असतांना प्रशासनाने अशा प्रकारे ढिलाई करणे लज्जास्पद आहे.

दळणवळण बंदीनंतर चालू झालेल्या शाळांमध्ये काय शिकवायचे याविषयी शिक्षकांचा गोंधळ !

मुलांना शाळा चालू झाल्यानंतर काय शिकवायचे आणि पहिल्या सत्राचे मूल्यमापन कसे करावे हे शाळांना का विचारावे लागते ? प्रशासनाने हे स्वतःहून का केले नाही ?

मराठी भाषा आणि संस्कृती यांचा आदर केल्यास अमराठींना आमचा विरोध होणार नाही ! – नितीन सरदेसाई, मनसे

अमराठी लोकांचा आम्ही द्वेष करतो, ही चुकीची समजूत आहे.=मनसेचे नेते नितीन सरदेसाई

सातारा येथे राष्ट्रभक्तांच्या धाकाने शत्रूराष्ट्र चीनच्या नावाने चालू होणार्‍या हॉटेलचे नाव पालटले !

शत्रूराष्ट्राच्या नावाने चालू करण्यात येणार्‍या हॉटेलचे नाव पालटायला लावणार्‍या राष्ट्रप्रेमींचे अभिनंदन ! अशीच जागरूकता दाखवून राष्ट्राभिमान जोपासणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रात ‘भारत बंद’ पाळून ठिकठिकाणी आंदोलन आणि फेरी यांचे आयोजन

कृषी विधेयकाच्या विरोधात महाराष्ट्रात आयोजलेला ‘भारत बंद’ चा तपशील येथे देत आहोत.

कृषी कायद्याच्या माध्यमातून देशात अराजक निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

विरोधाला विरोध म्हणून विरोधक कृषी कायद्याला विरोध करत आहेत.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे योग्य नियोजन करा ! – पालकमंत्री उदय सामंत

कोरोना विषाणूचा संसर्ग अल्प होत आहे, तरीही कोरोनाला पूर्ण प्रतिबंध करण्यासाठी शासनाकडून नजिकच्या काळात कोरोनावरील लस देण्यात येणार आहे. हे लसीकरण करण्याविषयी सूक्ष्म आणि योग्य नियोजन करावे, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.

सिलीगुडी (बंगाल) येथे पोलिसांच्या लाठीमारात भाजपच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू !

बंगालमध्ये पोलीस कधी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करतात का ? आणि केला, तर त्यात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू होतो का ?