कुडचडे येथे भर बाजारातील दुकाने फोडून चोरी
अज्ञातांनी येथे भर बाजारात असलेल्या इमारतीतील तळमजल्यावरील ४ दुकाने फोडून आतील रोकड पळवली. विशेष म्हणजे याच इमारतीत वीजमंत्री नीलेश काब्राल वास्तव्य करतात.
अज्ञातांनी येथे भर बाजारात असलेल्या इमारतीतील तळमजल्यावरील ४ दुकाने फोडून आतील रोकड पळवली. विशेष म्हणजे याच इमारतीत वीजमंत्री नीलेश काब्राल वास्तव्य करतात.
राज्याचे पर्यटन धोरण हे गोवा आणि गोमंतकीय यांच्या हितासाठी नाही. हे पर्यटन धोरण स्थगित ठेवावे, अशी मागणी चर्च संस्थेशी निगडित ‘सेंटर फॉर रिस्पॉन्सिबल टुरिझम्’ने गोवा शासनाकडे केली आहे.
पहिली ते नववी आणि इयत्ता ११ वी यांचा शैक्षणिक वर्षाचा निकाल ८ मे २०२१ पर्यंत सिद्ध ठेवण्याचा आदेश शिक्षण संचालनालयाने दिला आहे. शिक्षण संचालनालयाने या आदेशात पुढे म्हटले आहे की, पहिली ते नववी आणि इयत्ता ११ वी यांच्या अंतिम परीक्षांचा निकाल ८ मे २०२१ किंवा त्यांनर घोषित करावा.
केंद्र सरकार मातृभाषा पोषणासाठी जे करते, त्याच्या एकदम उलटे मातृभाषाविरोधी धोरण गोव्यात भाजप पक्ष आणि त्यांच्या सरकारने स्वीकारले आहे. ही अतिशय दुर्दैवी, निर्लज्ज आणि दुटप्पी नीती आहे, असे प्रतिपादन भारतीय भाषा सुरक्षा मंचचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलींगकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
तालुक्यातील ॐ श्री नवनाथ श्रद्धास्थान मुळदे येथील नवनाथ उपासक प.पू. श्री बाळकृष्ण महादेव घडशी महाराज यांच्या ‘तपोभूमी’ येथे कार्तिकस्वामी दर्शन सोहळा असणार आहे. कार्तिक पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र एकत्र असतांना स्त्रियांसाठी कार्तिकस्वामी दर्शनाचा योग असतो.
प्रसारमाध्यमांनी हे वृत्त ठळकपणे प्रसारित केले; मात्र जेव्हा मौलवी, पाद्री यांच्याकडून अशा प्रकारचे कृत्य केले जाते, तेव्हा हीच प्रसारमाध्यमे ती वृत्ते दडपून स्वतःचा ढोंगी निधर्मीवाद दाखवून देतात !
मांडवीतील तरंगत्या कॅसिनोंमधील आणखी २ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. २ तरंगत्या कॅसिनोंमधील प्रत्येकी १ कर्मचारी २७ नोव्हेंबर या दिवशी कोरोनाबाधित आढळला, तसेच शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्येही २७ नोव्हेंबर या दिवशी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे.
गोव्यात कोरोनामुळे गेल्या २४ घंट्यांत १ मृत्यू झाला आहे. दिवसभरात २ सहस्र ६४५ चाचण्या करण्यात आल्या. यांपैकी १५० जण कोरोनाबाधित आढळले. हे प्रमाण ५.६७ टक्के आहे. दि
कवळे, फोंडा येथील श्री शांतादुर्गा मंदिर भाविकांसाठी बंद करण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापनाने २७ नोव्हेंबर या दिवशी घेतला आहे. मंदिर परिसरात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने हा निर्णय घेतल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.
स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला साधना आणि नैतिकता न शिकवल्याचाच हा परिणाम होय ! प्रामाणिक आणि सत्यनिष्ठ समाजाच्या निर्मितीसाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमेव पर्याय आहे !