नागरिकांच्या उपोषणानंतर लक्ष्मीवाडी, कुडाळ येथील गॅस केंद्र अवैध असल्याचे घोषित
नागरिकांना केंद्र अवैध असल्याचे कळते, ते न कळणारे नगरपंचायत प्रशासन काय कामाचे ? अवैध बांधकाम उभे राहीपर्यंत प्रशासन काय करत होते ?
नागरिकांना केंद्र अवैध असल्याचे कळते, ते न कळणारे नगरपंचायत प्रशासन काय कामाचे ? अवैध बांधकाम उभे राहीपर्यंत प्रशासन काय करत होते ?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुढे भाषणात वर्ष २००७ मध्ये काँग्रेसच्या सोनिया गांधी यांनी ‘म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये वळवू देणार नाही’, असे विधान केल्याचे उपस्थितांना स्मरण करून दिले.
२० वर्षांपूर्वी झालेल्या गुजरात दंगलीच्या घटनेवर आधारित प्रदर्शित करण्यात आलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील माहितीपट पडद्यावर दाखवण्यासाठी येथील ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’ने (‘टीस’ने) संस्थेच्या परिसरात माहितीपट दाखवल्यास कारवाई करण्याची चेतावणी आपल्याच विद्यार्थ्यांना दिली होती.
बांगलादेशच्या धलघाट येथील बुरा काली मंदिरामध्ये एक आठवड्यापूर्वी मंदिरातून सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. आठवड्याभरानंतर चोरट्याने येऊन सर्व दागिने मंदिरासमोर टाकून दिल्याची घटना घडली.
राष्ट्रपती भवनाच्या परिसरात बनवलेल्या ‘मुघल गार्डन’चे नाव पालटून आता ‘अमृत उद्यान’ करण्यात आले आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही हे उद्यान ३१ जानेवारीपासून २६ मार्चपर्यंत सर्वसामान्यांसाठी उघडण्यात येणार आहे.
मुसलमानांना कितीही चुचकारले किंवा त्यांच्यावर सुविधांची खैरात केली, तरी त्यांच्यातील भाजपद्वेष अल्प होणार नाही, हेच यातून दिसून येते !
इंडिया टुडेसारख्या प्रसारमाध्यमाने केलेल्या सर्वेक्षणावर आता तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी तोंड उघडतील आणि ‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात असल्याचे मान्य करतील, अशी अपेक्षा !
जिहादी आतंकवाद्यांकडून हिंदूंना लक्ष्य करून ठार मारले जाते, त्याविषयी कधी मौलाना बरेलवी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
२ पोलीस आणि काही हिंदू घायाळ !
आक्रमण पूर्वनियोजित
(म्हणे) ‘या विधानामुळे अन्य धर्म समाप्त झाले !’ – काँग्रेसचे नेते उदित राज