विधानभवनासमोर एका व्यक्तीचा आत्मदहनाचा प्रयत्न !

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आग विझवत देशमुख यांना जवळच्या रुग्णालयात भरती केले. शेतीच्या वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.

शंखी गोगलगायीमुळे झालेल्या पिकांची हानीभरपाई शासन निकषानुसार देणार ! – अब्दुल सत्तार, कृषीमंत्री

२२ ऑगस्ट या दिवशी भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी सूचना मांडली. त्या वेळी ते बोलत होते.

राज्यात तात्काळ धर्मांतर बंदी कायदा लागू करण्यात यावा ! – भरतशेठ गोगावले, पक्ष प्रतोद, शिवसेना, विधानसभा

प्रलोभने, फसवणूक आणि बळजोरी करणे यांद्वारे गरीब हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे. त्यामुळे हिंदु समाजामध्ये तीव्र असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.

गणेशोत्सव मंडळाला ‘अफझलखान वधा’चा देखावा दाखवायला पुणे पोलिसांनी अनुमती नाकारली !

सत्य इतिहास दाखवल्यामुळे जर कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होण्याचे कारण सांगून पोलीस देखाव्याला विरोध करत असतील, तर हा इतिहासाचा गळा घोटण्याचा प्रकार नव्हे का ?

मुंबई महानगरपालिकेतील घोटाळ्यांची चौकशी व्हावी ! – अमित साटम, आमदार, भाजप

देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार मुंबई महानगरपालिकेमध्ये होत असल्याचा साटम यांचा आरोप

मुंबईतील प्रसिद्ध पंचतारांकित ललित हॉटेलमध्ये ४ ठिकाणी बाँब ठेवल्याची धमकी !

वारंवार अशा प्रकारच्या धमक्या येऊ नयेत, यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेचा धाकच निर्माण करणे आवश्यक !

अत्यल्प सदस्यांच्या उपस्थितीमुळे विधान परिषदेचे कामकाज स्थगित !

२३ ऑगस्ट या दिवशी विधानपरिषदेचे कामकाज सकाळी १० वाजता चालू होणार होते; मात्र अत्यल्प सदस्य उपस्थित असल्याने उपसभापती डॉ. (सौ.) नीलम गोर्‍हे यांनी १० मिनिटांसाठी कामकाज स्थगित केले.

कॉ. पानसरे हत्या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने वारंवार वेळकाढूपणाचे धोरण ! – अधिवक्ता समीर पटवर्धन

कॉ. पानसरे हत्या प्रकरणात वर्ष २०१५ मध्ये जेव्हा पहिल्यांदा समीर गायकवाड यांचे जामीन आवेदन फेटाळण्यात आले. तेव्हापासून आम्ही दोष निश्चितीची मागणी करत होतो; मात्र सरकार पक्षाच्या वतीने वारंवार वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले जात आहे.

महाराष्ट्रात ‘धर्मांतरबंदी कायदा’ करण्याच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद ! – हिंदु जनजागृती समिती

स्वामी विवेकानंद यांनी ‘एक हिंदु धर्मांतरित होतो, तेव्हा एक हिंदु न्यून होतो, असे नाही, तर देशाचा एक शत्रू वाढतो’, असे म्हटले आहे. प्रतिवर्षी भारतातील १० लाख हिंदूंचे धर्मांतर होत आहे.

धर्मांतरविरोधी कायदा करणे आणि गड-दुर्गांवरील अतिक्रमण हटवणे, यांविषयी बैठक आयोजित करू ! – मुख्यमंत्री

महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा लागू करावा, तसेच गड-दुर्ग यांचे संवर्धन करावे या मागण्यांसाठी समितीच्या शिष्टमंडळाने २२ ऑगस्ट या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना या विषयांची निवेदने दिली.