
मुंबई, २३ ऑगस्ट (वार्ता.) – लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यांमध्ये शंखी गोगलगायीमुळे झालेल्या पिकांची ३० टक्के हानीभरपाई शासनाच्या निकषानुसार देण्यात येईल, असे आश्वासन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. २२ ऑगस्ट या दिवशी भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी सूचना मांडली. त्या वेळी ते बोलत होते.
वर्ष २०१८ मध्ये बोंडअळीच्या संसर्गामुळे हानी झालेल्या शेतकर्यांना शासनाकडून हानीभरपाई देण्यात आली होती. त्या धर्तीवर शंखी गोगलगायीमुळे हानी झालेल्या शेतकर्यांना हानीभरपाई देण्यात यावी, अशी लक्षवेधी सूचना आमदार अभिमन्यू पवार यांनी विधानसभेत मांडली.
थोडक्यात महत्त्वाचे (१५.०६.२०२६)
टिटवाळा येथे भूमाफियांच्या टोळीकडून वृद्धेच्या घरात घुसून तोडफोड !
नसरापूर खटल्याचा निकाल अंतिम टप्प्यात !
मंगळवेढ्यात खताच्या नावाखाली मिठाची विक्री !
सबळ कारणाअभावी १५ शस्त्र परवाने रहित केले !
नव्या शालेय वेळापत्रकात इयत्ता १ ली ते ८ वीसाठी तिसर्या भाषेचा समावेश नाही !