देहलीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील शाळा बंद !

भारताशी युद्ध करून त्यावर नियंत्रण मिळवण्याचे स्वप्न पहाणार्‍या पाकची ही स्थिती लवकरच तो देशोधडीला लागणार आहे, याचेच दर्शक आहे !

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या संदर्भातील चौकशी अद्याप चालू ! – नवी देहली पोलीस

ब्रिजभूषण सिंह यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असला, तरी त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

ओटीटी मंचावर चित्रपट, वेबसीरिज आदींच्या प्रदर्शनाच्या वेळी तंबाखूविरोधी चेतावणी देणे अनिवार्य ! – केंद्रशासनाचा आदेश

अशी चेतावणी दिल्याने तंबाखूसेवन थांबत नाही किंवा बंद होत नाही, तर त्यासाठी कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे !

मारेकरी साहिल खान याला हत्या केल्याचा जराही पश्‍चाताप नाही !

साहिलने त्याच्या ‘इंस्टाग्राम अकाऊंट’वर एका पोस्टमध्ये ‘जग आपल्याला शांतपणे जगू देत नाही. दहशत पसरवणे आवश्यक आहे’, असा चिथावणीखोर मजकूर प्रसारित केला होता.

८८ टक्के बहुराष्ट्रीय आस्थापनांच्या दृष्टीने भारत हा उत्पादन करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय !

भारतीय आस्थापनांनीच सक्षम होऊन विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा वापर करून आत्मनिर्भर होणे, तसेच स्वदेशी उत्पादनांद्वारे जगाला आधार देणे आवश्यक आहे ! तरच भारत हा आर्थिक महासत्ता होऊ शकेल.

नव्या संसद भवनातील ‘अखंड भारत’च्या मानचित्राचे भारतियांकडून स्वागत !

अखंड भारताच्या मानचित्रात प्राचीन भारतातील महत्त्वाची राज्ये आणि शहरे चिन्हांकित करण्यात आली आहेत. यासमवेतच सध्याच्या पाकिस्तानातील तत्कालीन तक्षशिलेमध्ये प्राचीन भारताचा प्रभाव दर्शवण्यात आला आहे.

संरक्षण दलाच्या विमान खरेदीत भ्रष्टाचार केल्याच्या प्रकरणी रोल्स रॉइस आस्थापन आणि सकारी अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद

भारतात असे कुठले क्षेत्र नाही जेथे भ्रष्टाचार होत नाही ?

२ सहस्र रुपयांच्या नोटा पालटण्यासाठी ओळखपत्र बंधनकारक करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली !

ओळखपत्राविना २ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून देण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका देहली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सतीश कुमार शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रह्मण्यम् प्रसाद यांच्या खंडपिठान फेटाळून लावली.

देहलीत मुसलमान तरुणाकडून अल्पवयीन हिंदु मुलीची निर्घृण हत्या !

राजधानीतील ही घटना देहली पोलीस आणि नागरिकांना लज्जास्पद ! देशात कुठेही लव्ह जिहाद्यांना कठोर शिक्षा होत नसल्यानेच त्यांचे मनोधैर्य उंचावले आहे. त्यांना जन्माची अद्दल घडवण्यासाठी आता हिंदूंनी सरकारवर वैध मार्गाने दबाव आणला पाहिजे !

भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांमध्ये मनुष्यबळाची अदलाबदल होणार !

भारताच्या तिन्ही सैन्यदलांमध्ये मनुष्यबळाची अदलाबदल होणार आहे. ४० सैन्याधिकार्‍यांची एक तुकडी लवकरच भारतीय वायूदल आणि नौदल यांत नियुक्त केली जाणार आहे. येथेही ते भूदलाप्रमाणेच काम करणार आहेत.