देहलीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील शाळा बंद !
भारताशी युद्ध करून त्यावर नियंत्रण मिळवण्याचे स्वप्न पहाणार्या पाकची ही स्थिती लवकरच तो देशोधडीला लागणार आहे, याचेच दर्शक आहे !
भारताशी युद्ध करून त्यावर नियंत्रण मिळवण्याचे स्वप्न पहाणार्या पाकची ही स्थिती लवकरच तो देशोधडीला लागणार आहे, याचेच दर्शक आहे !
ब्रिजभूषण सिंह यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असला, तरी त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
अशी चेतावणी दिल्याने तंबाखूसेवन थांबत नाही किंवा बंद होत नाही, तर त्यासाठी कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे !
साहिलने त्याच्या ‘इंस्टाग्राम अकाऊंट’वर एका पोस्टमध्ये ‘जग आपल्याला शांतपणे जगू देत नाही. दहशत पसरवणे आवश्यक आहे’, असा चिथावणीखोर मजकूर प्रसारित केला होता.
भारतीय आस्थापनांनीच सक्षम होऊन विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा वापर करून आत्मनिर्भर होणे, तसेच स्वदेशी उत्पादनांद्वारे जगाला आधार देणे आवश्यक आहे ! तरच भारत हा आर्थिक महासत्ता होऊ शकेल.
अखंड भारताच्या मानचित्रात प्राचीन भारतातील महत्त्वाची राज्ये आणि शहरे चिन्हांकित करण्यात आली आहेत. यासमवेतच सध्याच्या पाकिस्तानातील तत्कालीन तक्षशिलेमध्ये प्राचीन भारताचा प्रभाव दर्शवण्यात आला आहे.
भारतात असे कुठले क्षेत्र नाही जेथे भ्रष्टाचार होत नाही ?
ओळखपत्राविना २ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून देण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका देहली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सतीश कुमार शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रह्मण्यम् प्रसाद यांच्या खंडपिठान फेटाळून लावली.
राजधानीतील ही घटना देहली पोलीस आणि नागरिकांना लज्जास्पद ! देशात कुठेही लव्ह जिहाद्यांना कठोर शिक्षा होत नसल्यानेच त्यांचे मनोधैर्य उंचावले आहे. त्यांना जन्माची अद्दल घडवण्यासाठी आता हिंदूंनी सरकारवर वैध मार्गाने दबाव आणला पाहिजे !
भारताच्या तिन्ही सैन्यदलांमध्ये मनुष्यबळाची अदलाबदल होणार आहे. ४० सैन्याधिकार्यांची एक तुकडी लवकरच भारतीय वायूदल आणि नौदल यांत नियुक्त केली जाणार आहे. येथेही ते भूदलाप्रमाणेच काम करणार आहेत.