स्थलांतर करणार्या परप्रांतीय कामगारांची सर्व व्यवस्था करा ! – केंद्र सरकार
देशभरात दळणवळण बंदीमुळे विविध शहरांतूून सहस्रोंच्या संख्येने परप्रांतीय कामगार आपापल्या गावाकडे पायीच निघाले आहेत. याची गंभीर नोंद घेत केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना त्यांची सर्व व्यवस्था करण्याचा आदेश दिला.