ब्रिटनमधून कोहिनूर हिरा परत आणण्यासाठी भारताकडून हालचाली !

‘प्रत्यार्पण अभियान !’ भारतीय संस्कृती मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन यांनी सांगितले की, या वस्तू भारतात परत आणण्यासाठी मोदी सरकार प्राधान्याने प्रयत्न करत आहे. या वस्तू आणि मूर्ती आणणे हे भारताच्या धोरणांच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे.

लिंग परिवर्तनाचे उदात्तीकरण करणार्‍या ‘स्टारबक्स’ आस्थापनाच्या विरोधात हिंदूंचा संताप !

अमेरिकी आस्थापन असलेल्या ‘स्टारबक्स’चा भारतातील व्यवसाय हा ‘टाटा’ उद्योगसमुहाच्या भागीदारीत चालू आहे. त्यामुळे आता ‘टाटा’ने त्यांना खडसावून विज्ञापन मागे घेण्यास भाग पाडले पाहिजे !

देहलीतील एका महिलेच्या धर्मांतराच्या बातम्या संकेतस्थळांवरून हटवण्याचा देहली उच्च न्यायालयाचा आदेश

माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया, न्यूज ब्रॉडकास्टिंग आणि डिजिटल मानक प्राधिकरण यांनाही नोटिसा ! ‘बातम्या काढण्यात आल्या नाही, तर कारवाई करण्यात येईल’, अशी चेतावणीही न्यायालयाने दिली आहे.

देहलीत साधू आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या हत्येचा होता कट ! – देहली पोलिस

सरकार जोपर्यंत जिहादी आतंकवाद्यांना भरचौकात फासावर लटकवत नाही, तोपर्यंत त्यांच्यावर वचक निर्माण होणार नाही आणि ते हिंदूंचे साधू-संत, नेते यांना ठार मारत रहातील !

अंदमान, बंगाल आणि ओडिशात ‘मोचा’ चक्रीवादळाची चेतावणी !

भारतीय हवामान खात्याने अंदमान-निकोबार, बंगाल आणि ओडिशा येथे ‘मोचा’ नावाच्या चक्रीवादळाची चेतावणी दिली आहे. मोचा चक्रीवादळामुळे पोर्ट ब्लेअरमधील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक झाडे उन्मळून पडली.

हिंडेनबर्गने मॉरिशसमधील अदानी उद्योग समूहावर केलेले आरोप निराधार ! – मॉरिशस

‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने मॉरिशसमध्ये अदाणी समूहावर केलेले आरोप ‘खोटे आणि निराधार’ आहेत’, असे मॉरिशसचे आर्थिक सेवा मंत्री महेनकुमार सेरुत्तून् यांनी त्यांच्या संसदेत सांगितले.

‘द केरल स्टोरी’ चित्रपट एकाच वेळी ४० हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित !

भारतात आतापर्यंत ६० लाखांहून अधिक लोकांनी ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट पाहिला आहे. आज एक नवीन अध्याय चालू होत आहे. ‘द केरल स्टोरी’ ४० हून अधिक देशांमध्ये एकत्र प्रदर्शित करत आहोत.

देहली येथे पार पडले कुत्र्यांच्या आक्रमणांपासून उपाय शोधण्यासाठीचे चर्चासत्र !

असे चर्चासत्र का आयोजित करावे लागते ? सरकारला जनतेची समस्या कळत नाही का ?

देशभरात चित्रपट प्रदर्शित झाला असतांना बंगालमध्ये का नाही ? – सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

हिंदूंच्या देशांत हिंदूंवर होणारे अत्याचार न रोखता हे अत्याचार जगासमोर आणणार्‍या चित्रपटावरच बंदी घालणार्‍या बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि तमिळनाडू सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम् या पक्षांना हिंदूंनी राजकीय धडा शिकवणे आवश्यक !

महाराष्ट्रात शिवसेना-भाजप यांचेच सरकार कायम !

उद्धव ठाकरे यांनी स्वत:हून मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र दिल्यामुळेच राज्यातील सरकार कोसळल्यामुळे राज्यात नवीन सरकार स्थापन करण्याच्या निर्णयाला न्यायालयाकडून मान्यता दर्शवण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यमान सरकारला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे.