बीबीसीच्या कार्यालयांत सलग दुसर्‍या दिवशीही आयकर विभागाकडून सर्वेक्षण चालू !  

आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी बीबीसीवर आंतरराष्ट्रीय करात अनियमिततेचा आरोप केला आहे. अनेक घंट्यांपासून अधिकारी भ्रमण संगणक आणि कागदपत्रे यांची छाननी करत आहेत.

‘ॐ’ आणि ‘अल्ला’ एकच आहेत, तर काबा मशिदीवर ॐ लिहावे !

‘ॐ’ आणि ‘अल्ला’ एकच आहे, तर त्यांनी याला प्रमाणित करण्यासाठी त्यांच्या मशिदींवर ‘ॐ’ लिहिले पाहिजे. याचा प्रारंभ मक्केतील काबा मशिदीपासून केला पाहिजे. तेथे सोन्याच्या वर्खाचा वापर करून ॐ लिहिले पाहिजे.

बीबीसीच्या देहली आणि मुंबई येथील कार्यालयांचे आयकर विभागाकडून सर्वेक्षण

भारतद्वेषी आणि हिंदुद्वेषी बीबीसीने कोणतेही अवैध कृत्य केले जात असेल, तर त्याचा शोध घेतलाच पाहिजे ! भारतात राहून भारताची आणि हिंदूंची निंदा करणार्‍या बीबीसीकडून गैरव्यहार होत असेल, तर तिच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे !

पुनर्रचना आयोगाच्या विरोधातील याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळल्या !

जम्मू-काश्मीरच्या मतदारसंघांची पुनर्रचना !

विनोदी कलाकार तन्मय भट यांचा सहभाग असणारे विज्ञापन ‘कोटक महिंद्रा बँके’ने घेतले मागे !

अशांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात का डांबले जात नाही ?

मौलाना अर्शद मदनी यांच्या विधानासाठी आम्ही १०० वेळा क्षमा मागतो ! – मौलाना महमूद मदनी

संमेलनामध्ये जे काही झाले, ते चांगले नाही झाले. आम्हाला खंत आणि दुःख आहे. आमचा विश्वास आहे की, आमच्या कोणत्याही गोष्टीमुळे कुणाच्या भावना दुखवू नयेत; मात्र जर दुखावल्या गेल्या असतील, तर आम्ही १०० वेळा क्षमा मागतो, असे विधान जमियत-उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना (इस्लामचा अभ्यासक) महमूद मदनी यांनी केले.

विदेशी आक्रमकांनी शहरांना दिलेली नावे पालटा !

वास्तविक अशी याचिका प्रविष्ट करण्याची वेळ येऊ नये. सरकारने याविषयी देशव्यापी मोहीम हाती घेऊन शहरे आणि गावे यांना असलेले मूळ नाव देण्यासाठी कृती करणे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित आहे !

जमियतचे नेते मौलाना मदनी यांचा ‘अल्ला आणि ॐ एकच’ असल्याचा दावा !

जैन मुनी लोकेश यांनी त्यांच्या विधानावर तीव्र आक्षेप घेतला. ‘हे अधिवेशन माणसे जोडण्यासाठी आयोजित केले आहे. त्यामुळे अशा विधानाचे कोणतेही औचित्य नाही’, असे सांगत संतांनी मंच सोडला.

देहली-मुंबई द्रुतगती मार्गाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वांत मोठ्या एक्सप्रेस-वे च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले आहे. देहली-मुंबई द्रुतगती मार्गावरील राजस्थानमधील दौसाच्या धनावद गावात आयोजित एका कार्यक्रमात या द्रुतगती मार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

विश्‍वविद्यालयांमध्ये विश्‍वाचे ज्ञान दिले जात नाही !  

आध्यात्मिक शिक्षण, म्हणजे न दिसणार्‍या गोष्टी शिकणे. तथापि या गोष्टी शाळा आणि महाविद्यालय यांमध्ये शिकवल्या जात नाहीत. तेथे केवळ नोकरी-व्यवसायासाठी शिकवले जाते- ‘टाइम्स’ समूहाचे समीर जैन