गौतम अदानी यांची जगातील श्रीमंतीच्या यादीत १७ व्या स्थानावर झेप !

अमेरिकेतील आस्थापन ‘हिंडेनबर्ग’च्या अहवालात भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर आर्थिक अपव्यवहाराचा आरोप करण्यात आल्यानंतर अदानी यांच्या उद्योग समूहाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

भाजपच्या महिला नेत्या असणार्‍या अधिवक्त्या लक्ष्मण चंद्रा व्हिक्टोरिया गौरी यांची मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती

सर्वाेच्च न्यायालयाने स्पष्ट केले, ‘यापूर्वीही राजकीय पार्श्वभूमी असणार्‍या व्यक्तींची न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.’ केवळ २२ मिनिटांपर्यंत चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

(म्हणे) ‘योगी आदित्यनाथ धर्मगुरु नव्हे, तर ठग !’ – राहुल गांधी, काँग्रेस

राहुल गांधी यांना धर्मगुरु काय असतो, हे तरी ठाऊक आहे का ? पाद्री आणि मौलवी यांच्याविषयी असे विधान करण्याचे धाडस राहुल गांधी कधी करू धजावतील का ?

‘चॅटजीपीटी’ला प्रत्युत्तर म्हणून गूगलने आणला ‘बार्ड’ !

आता ‘गूगल’ आस्थापनानेही त्याचे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (ए.आय.) म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्तेविषयीची संभाषणात्मक संगणकीय प्रणाली ‘बार्ड’ चालू केली आहे. गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी ‘बार्ड’विषयीची माहिती दिली आहे.  

गरजेच्या वेळी कामी येतो तोच खरा मित्र !

तुर्कीयेने काश्मीरप्रश्नावरून सातत्याने पाकचे समर्थन केले. भारतात मुसलमानांवर होत नसलेल्या अन्यायावरून भारतावर आरोप केले, तरीही भारताने तुर्कीयेला हे साहाय्य केले आहे, यावरून ‘भारताचे मन मोठे आहे’, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे !

सर्वाेच्च न्यायालयाकडून हिंदुद्वेषी पत्रकार राणा अय्युब यांची याचिका रहित !

कोरोना महामारीच्या काळात अय्युब यांनी रुग्णांसाठी निधी जमवला होता. हा निधी पीडितांपर्यंत न पोचता अय्युब यांनी तो स्वहितासाठी वापरला, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

चिनी नौका जगातील ८० देशांच्या समुद्री सीमेत करतात अवैध मासेमारी !

चीनच्या या अवैध कृत्यांना उघडे पाडण्यासाठी आता भारताने जागतिक स्तरावर पुढाकार घेणे आवश्यक आहे !

मध्यपूर्वेतील ४ देशांमध्ये ७.८ तीव्रतेचा भूकंप : १९०० लोकांचा मृत्यू

पंतप्रधान मोदी यांनी भूकंपाविषयी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, भारत तुर्कीयेतील लोकांच्या समवेत उभा आहे आणि या संकटावर मात करण्यासाठी शक्य तितके साहाय्य करण्यास आम्ही सिद्ध आहोत.

(म्हणे) ‘मुशर्रफ शांततेची खरी शक्ती होते !’-काँग्रेसचे खासदार शशी थरूर

भारताचा सतत द्वेष करणार्‍या आणि वर्ष १९९९ मध्ये कारगिल युद्ध घडवणार्‍या मुशर्रफ यांच्याविषयी राष्ट्रघातकी काँग्रेसवालेच असे बोलू शकतात, यात आश्‍चर्य ते काय ?

चित्रपट बनवतांना जनभावना जपणे महत्त्वाचे ! – योगी आदित्यनाथ

चित्रपट बनवतांना चित्रपट निर्मात्यांनी जनतेच्या भावनांचा आदर राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे वक्तव्य उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.