कांकेर (छत्तीसगड) येथील सेंट जोसेफ शाळेत हिंदु विद्यार्थ्याला शेंडी कापण्यास सांगितल्याने हिंदूंचा विरोध

अशा शाळा प्रशासनाने ख्रिस्ती मिशनरींच्या नियंत्रणातून स्वतःच्या नियंत्रणात घेतल्या पाहिजेत. हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करण्यास पुढाकार घेणारे शासनकर्ते याविषयी मात्र गप्प असतात, हे लक्षात घ्या !

रायपूर (छत्तीसगड) रेल्वे स्थानकावरील स्फोटात सी.आर्.पी.एफ.चे ६ सैनिक घायाळ

रायपूर रेल्वे स्थानकावर एका रेल्वे गाडीमध्ये झालेल्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सी.आर्.पी.एफ.चे) ६ सैनिक घायाळ झाले. या रेल्वेतून दलाच्या २११ व्या बटालियनचे सैनिक जम्मूला जात होते.

जशपूरनगर (छत्तीसगड) येथे गर्दीमध्ये चारचाकी घुसल्याने ४ जणांचा मृत्यू

जलद वेगाने येणारी गांजाने भरलेली चारचाकी एका गर्दीमध्ये घुसल्याने ४ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी गाडीच्या चालकाला चोपले आणि या गाडीला आग लावली.

धर्मांधांनी काढलेला भगवा ध्वज हिंदूंनी एकत्र येऊन पुन्हा त्याच ठिकाणी फडकावला !

कवर्धा (छत्तीसगड) येथे धर्मांधांनी भगवा ध्वज काढल्याचे प्रकरण

कवर्धा (छत्तीसगड) येथे धर्मांधांनी हिंदूंचा ध्वज काढून फेकल्याने तणाव !

छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यामुळे तेथे उद्दाम धर्मांधांनी अशी कृती केल्यास आश्‍चर्य ते काय ? अशी धर्महानी रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन करण्याशिवाय पर्याय नाही !

छत्तीसगडमध्ये पाद्य्राचा विधवा महिलेवर २ वर्षे बलात्कार

हिंदु संतांवरील तथाकथित आरोपांमुळे अनेक दिवस ‘मीडिया ट्रायल’ चालवणारी प्रसारमाध्यमे ख्रिस्ती पाद्य्रांच्या गुन्हेगारी कृत्यांवर मात्र पांघरूण टाकतात, हे लक्षात घ्या !

रायपूर (छत्तीसगड) महानगरपालिकेने श्री गणेशमूर्ती कचर्‍याच्या गाडीतून नेल्याचा आणि विसर्जनस्थळी त्या फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार उघड !

आतापर्यंत अनेक ठिकाणी श्री गणेशाचा अशा प्रकारे अवमान होऊनही एकालाही कठोर शिक्षा झालेली नाही, हे लक्षात घ्या ! यासाठी हिंदूंनी संघटित होऊन संबंधितांना कायदेशीर शिक्षा होण्यासाठी वैध मार्गाने प्रयत्न करा !

‘ब्राह्मणांना तुमच्या गावात येऊ देऊ नका’, असे आवाहन करणारे छत्तीसगडचे काँग्रेसी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना अटक !

अशा जातीद्वेषामुळेच भारतातील जातपात अद्याप संपुष्टात येऊ शकलेली नाही. जातपात नष्ट करण्यासाठी अशा प्रकारची सूडबुद्धीची मानसिकता प्रथम नष्ट करणे आवश्यक !

छत्तीसगडमध्ये धर्मांतराच्या प्रकरणी जमावाने पाद्य्रासह तिघांना पोलीस ठाण्यात घुसून चोपले !  

छत्तीसगडमध्ये  धर्मांतरावर चाप बसत नसल्याने जमाव कायदा हातात घेत असेल, तर त्याला काँग्रेसचे ख्रिस्तीधार्जिणे धोरण कारणीभूत आहे !

जन्माष्टमीनिमित्त उपवास करणार्‍या विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून मारहाण

अशा शिक्षकाला निलंबित नाही, तर बडतर्फ आणि अटक करून कारागृहात टाकले पाहिजे; म्हणजे अन्य कुणाचेही असे कृत्य करण्याचे धाडस होणार नाही !