Myanmar Civil War : म्यानमारमधील गृहयुद्धात आतापर्यंत हिंदू आणि बौद्ध यांची ५ सहस्र घरे जाळली !
भारतातील हिंदूंचे रक्षण केले जात नाही, तेथे विदेशातील हिंदूंचे रक्षण कधीतरी होईल का ?
भारतातील हिंदूंचे रक्षण केले जात नाही, तेथे विदेशातील हिंदूंचे रक्षण कधीतरी होईल का ?
भारत सरकारने हिंदूंच्या रक्षणासाठी म्यानमार सरकारकडे आवाज उठवला पाहिजे, असेच धर्माभिमानी हिंदूंना वाटते !
आँग सान स्यू की यांची प्रकृती चांगली नसल्यामुळे त्यांची सुटका करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यांच्या घरी त्या नजरकैदेत असतील, असे म्यानमारच्या सैन्यदलाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली चिंता !
म्यानमारचे सैन्य शासक आणि चिनी राष्ट्राध्यक्ष चिंतित !
विस्तारवादी चीनचे डावपेच लक्षात घेऊन भारताने सुद्धसज्ज होणे आवश्यक !
११ एप्रिल या दिवशी ही घटना घडली. जवळपास २० मिनिटे हे आक्रमण चालू होते. मरणार्यांमध्ये लहान मुले आणि महिला यांचाही समावेश आहे.
म्यानमारमधील सैन्याने केलेल्या हवाई आक्रमणामध्ये ६० जणांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. कचीन या मूळनिवासी अल्पसंख्य समुदायाच्या प्रमुख राजकीय संघटनेच्या वार्षिकोत्सवासाठी जमलेल्या लोकांवर हे आक्रमण करण्यात आले.
आतापर्यंत या आंदोलनामध्ये १२५ हून अधिक आंदोलक ठार झाल्याचे सांगितले जात आहे. चिनी दूतावासाने या घटनेची गंभीर नोंद घेत त्यांच्या नागरिकांना सतर्कतेची चेतावणी दिली आहे.
सैन्याने यांगून, दावेई, मंडाले, मायैक, बागो आणि पोकोकू या शहरांमध्ये आंदोलकांवर गोळीबार केला.