फलक प्रसिद्धीकरता
महाराष्ट्र राज्यातील वक्फ बोर्डाच्या ६० टक्क्यांहून अधिक भूमींवर अतिक्रमण झाले आहे. वक्फ कायदा झाल्यामुळे आता राज्यातील भूमींवरील ही अतिक्रमणे सरकार हटवणार आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Encroachment Waqf Lands : राज्यात वक्फ बोर्डाच्या ६० टक्के भूमींवर अतिक्रमण ! https://sanatanprabhat.org/marathi/901409.html