फलक प्रसिद्धीकरता
हिंदु आणि मुसलमान यांच्यात दरी निर्माण झाल्यामुळे भारतात हिंदूंकडून मुसलमानांना त्रास दिला जात आहे, असे या आतंकवादी संघटनांना वाटते. त्यातूनच आतंकवाद्यांनी हिंदूंची ओळख पटवून त्यांच्यावर आक्रमण केले, असे विधान रॉबर्ट वाड्रा यांनी केले.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Robert Vadra On Pahalgam Terror Attack : (म्हणे) देशात हिंदुत्वामुळे हिंदु आणि मुसलमान अशी फूट पाडल्याने झाले आक्रमण ! – रॉबर्ट वाड्रा
https://sanatanprabhat.org/marathi/906217.html