मानव-निर्मित वस्तूंपेक्षा देवाने केलेली निर्मिती अधिक आनंददायी !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘मानवाने कितीही कौशल्य वापरून बांधलेल्या इमारती बघण्यापेक्षा निसर्गाच्या आकाश, वायू, प्रकाश, पाणी, भूमी, वनस्पती यांसारख्या विविध घटकांना अनुभवल्यावर आपल्याला अधिक चांगले वाटते. याचे मुख्य कारण म्हणजे, ते सर्व देवाने बनवलेले आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ नियतकालिके