
मुंबई – ६५ मि.मी.च्या पुढे पाऊस झाला, तर अतीवृष्टी घोषित करतो. सध्या अतीवृष्टीनंतर ७२ घंट्यांच्या आत प्रशासनाला माहिती देणे आवश्यक आहे. हा कालावधी ९२ घंट्यांचा करावा. पीक हानीभरपाई तक्रारीसाठीची ही मुदत वाढवण्यासाठीची मागणी केंद्रशासनाकडे करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत दिली.
राज्यातील झालेल्या अतीवृष्टीनंतर जे प्रस्ताव ७२ घंट्यांनंतर आले आहेत, त्यांचाही सरकारकडून पुनर्विचार करणार आहे. अतीवृष्टीमुळे पीकहानी झाल्याविषयी ३ लाख १२ सहस्र अर्ज आले होते. त्या सर्वांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी २७ जुलै या दिवशी विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर दिली.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन