वीर सावरकर उवाच

यवनविजेत्या सम्राट चंद्रगुप्ताच्या राजमुद्रेने अंकित झालेले पान भारतीय इतिहासातील पहिले सोनेरी पान ठरते, त्याचप्रमाणे यवनांतक सम्राट पुष्यमित्राच्या राजमुद्रेने अंकित झालेले आपल्या भारतीय इतिहासातील जे पान तेच सोनेरी पान दुसरे!

(साभार : ‘सहा सोनेरी पाने’ ग्रंथातून, सोनेरी पान दुसरे)