चलनातील नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बँकेतून पालटून घेण्याचे आवाहन

मुंबई – भारतीय रिझर्व्ह बँकेने २ सहस्र रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या चलनात असलेल्या २ सहस्र रुपयांच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत वापरता येणार आहेत.

त्यापूर्वी त्या बँकेत जमा करून दुसर्या नोटा घ्या, असे आवाहनही रिझर्व्ह बँकेने केले आहे. २ सहस्र रुपयांच्या नोटा केंद्र सरकारने नोटबंदीच्या वेळी छापल्या होत्या.
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
कंटेनर वाहतुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पहिली समर्पित कंटेनर रेल्वे चालू करणार !
शहरवासियांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा ! – निमेश नायर
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !