चलनातील नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बँकेतून पालटून घेण्याचे आवाहन

मुंबई – भारतीय रिझर्व्ह बँकेने २ सहस्र रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या चलनात असलेल्या २ सहस्र रुपयांच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत वापरता येणार आहेत.

त्यापूर्वी त्या बँकेत जमा करून दुसर्या नोटा घ्या, असे आवाहनही रिझर्व्ह बँकेने केले आहे. २ सहस्र रुपयांच्या नोटा केंद्र सरकारने नोटबंदीच्या वेळी छापल्या होत्या.
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान