मुंबई, ४ जुलै (वार्ता.) – विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला ५ जुलैपासून प्रारंभ होत आहे. सध्या राज्यापुढे कोरोनाचे संकट, नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेली शेतकर्यांची हानी, मंत्रीमंडळातील नेत्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप, पायी वारीला घालण्यात आलेली बंदी आदी महत्त्वाचे विषय आहेत; मात्र हे विषय मांडण्यासाठी लक्षवेधी आणि प्रश्नोत्तरे यांसाठी अधिवेशनात वेळ देण्यात आलेला नाही. त्यामुळे हे सर्व प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > आजपासून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ, प्रश्नोत्तराची संधी नसल्यामुळे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता
आजपासून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ, प्रश्नोत्तराची संधी नसल्यामुळे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता
नूतन लेख
- मीरा-भाईंदर येथील सरकारी भूमीवर अतिक्रमण करून अवैध दर्गा बांधल्यामुळे न्यायालयाने महानगरपालिकेस फटकारले !
- ‘सागरी किनारा स्वच्छता’ अभियान ही सवय व्हावी ! – सी.पी. राधाकृष्णन्, राज्यपाल
- थोडक्यात महत्त्वाचे: तिकीट निरीक्षकाला हॉकी स्टिकने मारहाण !…१ लाखांची लाच घेतांना ग्रामविस्तार अधिकारी अटकेत !….
- छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदु राष्ट्राची शपथ घेतली होती ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज
- प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानवधाचे शिल्प त्वरित बसवावे ! – नितीन शिंदे, प्रदेशाध्यक्ष, हिंदु एकता आंदोलन
- घराणेशाहीतून येणार्यांना मतदान न केल्यास ते एक मिनिटात सरळ होतील ! – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री