आजरा – चक्रीवादळामुळे तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. हिरण्यकेशी नदीचे पाणी पात्राबाहेर आले. शेतामध्ये पाणी आल्याने ऊस शेतीसह नदीकाठावरील कृषी पंप पाण्याखाली गेले आहेत. वादळामुळे गावातील काही घरांची पडझड झाली आहे. काही घरांवरील छपरांचे पत्रे उडणे, भिंतीला तडे जाणे, भिंती कोसळणे अशा घटनाही घडल्या आहेत. नदीकाठावरील बहुतांश गावात अशीच परिस्थिती असून ८० कृषीपंपांची हानी झाली आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे आजर्यात (जिल्हा कोल्हापूर) शेतीसह कृषीपंपांची हानी
‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे आजर्यात (जिल्हा कोल्हापूर) शेतीसह कृषीपंपांची हानी
नूतन लेख
- देशविरोधी औवेसींच्या ‘ए.एम्.आय.एम्.’सारख्या पक्षाचा पाठिंबा छत्रपती शाहू महाराज यांची स्वीकारणे हा काळा दिवस ! – सकल हिंदू समाज
- गुप्त धन सापडल्याचा बनाव करून खोटे सोने विकणार्या मुसलमानाला अटक !
- चाकण येथे मक्याच्या शेतात गांजाचे पिक लावणार्या शेतकर्याला अटक !
- नागपूर येथे नागरिकांची अडीच लाख रुपयांची लूट करणारे २ पोलीस कर्मचारी निलंबित !
- शस्त्रतस्कर मनीष नागोरी याच्याकडून टोळ्यांना बंदुका विकल्या जात असल्याचा संशय !
- सप्तश्रृंगी गडावर भेसळयुक्त बर्फीची विक्री करणार्या ५ दुकानदारांवर कारवाई !