
आजरा – चक्रीवादळामुळे तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. हिरण्यकेशी नदीचे पाणी पात्राबाहेर आले. शेतामध्ये पाणी आल्याने ऊस शेतीसह नदीकाठावरील कृषी पंप पाण्याखाली गेले आहेत. वादळामुळे गावातील काही घरांची पडझड झाली आहे. काही घरांवरील छपरांचे पत्रे उडणे, भिंतीला तडे जाणे, भिंती कोसळणे अशा घटनाही घडल्या आहेत. नदीकाठावरील बहुतांश गावात अशीच परिस्थिती असून ८० कृषीपंपांची हानी झाली आहे.
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !
स्थानांतरासाठी शिक्षकाकडून २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अधिकारी डी.सी. कुंभार यांना अटक
अक्कलकोट येथे शाळकरी मुलीवर अत्याचार करणार्या अरबाजला अटक !
बेडग (सांगली) येथे सिलिंडरचा स्फोट