
वणी (यवतमाळ), ७ मे (वार्ता.) – तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यू यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. केवळ ३०९ लोकसंख्येच्या टाकळी गावात ७१ रुग्ण आढळून आले. रुग्णांवर उपचार करणारे आधुनिक वैद्य रुग्णांना कोरोना चाचणी करण्यास न सांगता केवळ उपचार करत रहातात. त्यामुळे संसर्ग वाढून मृत्यू ओढावतो. (ग्रामीण भागातील आधुनिक वैद्यांवर अंकुश कोण बसवणार ? – संपादक)
‘देवस्थान इनाम भूमी खालसा करा !’ – अखिल भारतीय किसान सभा
म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रातून रशियाचा नागरिक पसार
आरोंदा येथे अवैधरित्या वास्तव्य करणार्या रशियाच्या नागरिकाला कारावास
देशातील तुष्टीकरणाचे राजकारण संपून हिंदु अस्मितेचा नवा उदय झाला आहे ! – पालकमंत्री नितेश राणे
उच्च न्यायालयाने हानीभरपाई निश्चित करण्यासाठी मृतांची सविस्तर माहिती मागवली
मुरुड बसस्थानक आगारातील समस्यांविषयी जनआक्रोश बैठकीचे आयोजन !