मद्रास उच्च न्यायालयाने कोरोनावरून केंद्र सरकारला फटकारले

चेन्नई (तमिळनाडू) – कोरोनाची लाट टोक गाठत असतांना त्याला सामोरे जाण्यासाठी तुम्ही मागील १४ मासांमध्ये काय केले ? अशा शब्दांत मद्रास उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला एका जनहित याचिकेवर सुनावणी करतांना फटकारले. मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने तमिळनाडू विधानसभा निवडणुकीतील राजकीय सभांवर चाप लावण्यात अपयशी ठरल्यावरून निवडणूक आयोगाला उत्तरदायी ठरवले होते.
The Madras High Court on Thursday wondered what the Centre has been doing for the last 14 months, instead of jostling now, when the second wave of COVID-19 is at its peak https://t.co/90EdhAu1g4
— The Hindu (@the_hindu) April 29, 2021
मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले की, देशातील कोरोना महामारीला रोखण्यासाठी कोणा एकामध्ये सामर्थ्य असू शकत नाही. केंद्र सरकारने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तज्ञांच्या सल्ल्यावरून योजनाबद्धरित्या आणि प्रभावी पद्धतीने काम केले पाहिजे.
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !
Bareilly UP Love Jihad : २ मुलांचा पिता असलेल्या अरबाज याच्याकडून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण