आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी घटना !

नवी देहली – येथील रोहिणी परिसरात असणार्या जयपूर गोल्डन रुग्णालयात २३ एप्रिलला सायंकाळी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे २० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांनी आक्रोश केला. याविषयी स्पष्टीकरण देतांना रुग्णालय प्रशासनाने म्हटले की, रुग्णांना ३ सहस्र ६०० लीटर ऑक्सिजनची आवश्यकता होती; पण रात्री १२ वाजेपर्यंत केवळ १ सहस्र ५०० लीटर ऑक्सिजनची पूर्तता करण्यात आली. त्यामुळे २० रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील ‘मेडिकल सुप्रिटेंडेंट’ यांनी सांगितले की, या रुग्णालयात अद्याप २०० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्यासाठी अद्याप ऑक्सिजन उपलब्ध झालेला नाही.
ईश्वरपूर (जिल्हा सांगली) बसस्थानकावर अपुर्या फलाटांमुळे प्रवाशांचे हाल !
झाराप रेल्वेस्थानकावरून अवैधरित्या होणार्या सहस्रो टन खनिजसदृश मातीच्या वाहतुकीची चौकशी करा !
मोले तपासणीनाक्यावर परराज्यांतील वाहनचालकांकडून पोलीस पैसे घेत असल्याचे चित्रीकरण प्रसारित
पब-हॉटेल्स कि मृत्यूचे सापळे ?
पूर्वजांची दिनचर्या जुन्या पद्धतीची नाही, तर आश्चर्यकारक प्रगत आहे !
केरळ राज्य परिवहन महामंडळाने महिलेला ३५ सहस्र रुपये भरपाई द्यावी ! – ग्राहक न्यायालयाचा आदेश