आपत्काळात त्रास भोगणे ही साधना !

‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हे सनातनचे व्यापक ध्येय असल्याने त्यात येणारे अडथळेही मोठे आहेत. सध्याच्या आपत्काळात समष्टी प्रारब्ध म्हणून साधक विविध त्रास भोगत आहेत; पण तरीही ते निःस्वार्थीपणे साधनारत आहेत. ‘आपत्काळात त्रास भोगणे’, ही त्यांची साधनाच ठरत आहे.’