
थिरूवनंतपूरम् (केरळ) – एक देशभक्त म्हणून चांगले सरकार देणे आणि देशाच्या एकतेला अन् सुरक्षेला बाधा पोचवणार्या विषयांच्या संदर्भात कठोर करावाई करणे हे माझे काम आहे, असे मत भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन् यांनी एका मुलाखतीमध्ये व्यक्त केले.
शेतकरी आंदोलनाला समर्थन करणारे ‘टूलकीट’ शेअर केल्यामुळे दिशा रवि या कथित पर्यावरणवादी तरुणीला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. यावर ई. श्रीधरन् म्हणाले की, अशा गोष्टींमुळे देशाची प्रतिमा मलीन होते. अशा गोष्टींच्या विरोधात तातडीने कारवाई केली पाहिजे. मी त्यांना कारागृहात टाका, असे म्हणत नाही; मात्र देशाच्या सन्मानाला हानी पोचवणार्यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे.
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणार्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk