हिंसाचार्‍यांवर कठोर कारवाई करा !

फलक प्रसिद्धीकरता

२६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी देहलीमध्ये आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला होता; मात्र यात मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून हिंसाचार करण्यात आला. यात दोघा शेतकर्‍यांचा मृत्यू झाला, तर १८ पोलीस घायाळ झाले.