बंद म्हणजे जनतेला वेठीस धरणे होय ! यामुळे देशाचीही वित्तहानी होते. यामुळे अशी आंदोलने करणार्यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्यामध्ये भाजप सरकारने ‘मराठा विकास प्राधिकरण’ स्थापन करण्यात आल्याची घोषणा केली होती. त्या विरोधात राज्यातील कन्नड संघटनांनी ५ डिसेंबरला राज्यव्यापी बंद पुकारला होता. या संघटनांकडून लोकांना बंद पाळण्याचे बलपूर्वक आवाहन करतांना पोलिसांनी अनेकांना कह्यात घेतले.
Karnataka: Pro-Kannada organisations have called for a bandh today against state govt’s decision to form Maratha Development Authority. Visuals from Shivaji Nagar in Bengaluru. pic.twitter.com/VmCrbXqX1c
— ANI (@ANI) December 5, 2020
बेंगळुरू पोलिसांनी कन्नड संघटनांच्या १०० हून अधिक लोकांना कह्यात घेतले. बेंगळुरूच्या शिवाजीनगरमध्ये सर्व दुकाने, आस्थापने बंद ठेवण्यात आली.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) आणि (३) लागू !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ