नवी देहली – ‘अंफान’ हे महाचक्रीवादळ २० मेच्या सायंकाळी बंगाल आणि ओडिशा राज्यांच्या समुद्रकिनार्यांवर धडकल्याने आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही राज्यांत प्रत्येकी दोघांचा यामुळे मृत्यू झाला आहे. ताशी ११० किमीच्या वेगाने या राज्यांच्या समुद्रकिनार्यावर हे वादळ धडकले आहे. यापासून रक्षण होण्यासाठी ओडिशामध्ये आतापर्यंत १ सहस्र ७०४ आश्रय छावण्या उभारण्यात आल्या आहेत. किनार्याजवळील दीड लाख, तर बंगालमध्ये ३ लाख ३० सहस्र लोकांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यात आले आहे, अशी माहिती एन्.डी.आर्.एफ्.च्या प्रमुखांनी दिली.
‘अंफान’ महाचक्रीवादळामुळे ४ जणांचा मृत्यू
नूतन लेख
मंगळुरू (कर्नाटक) येथील कारागृहात बंदीवानांकडे सापडले २५ भ्रमणभाष संच !
काँग्रेस सरकारकडून मंदिरांच्या जीर्णोद्धारांसाठी ८५ कोटी रुपयांची तरतूद !
Guna Convent : गुना (मध्यप्रदेश) येथील कॉन्व्हेंट शाळेच्या संमेलनात विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक म्हणण्यास विरोध !
Rajasthan Teacher Suspended : आदिवासी महिलांना ‘त्या हिंदु नाहीत’, असे सांगत कुंकू न लावण्याचे आणि मंगळसूत्र न घालण्याचे आवाहन करणारी शिक्षिका निलंबित !
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठीच दुकानांवर नावांच्या पाट्या लावण्याचा आदेश !
Kerala High Court : धर्मांतरानंतर शालेय प्रमाणपत्रांमध्ये नवीन धर्माचा उल्लेख करता येऊ शकतो ! – केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय