
नवी देहली – देशभरात दळणवळण बंदी केल्यामुळे सध्या विविध राज्यांतील परप्रांतीय कामगार स्वतःच्या मूळ गावी परत जात आहेत. अशा स्थलांतरित कामगारांद्वारे कोरोनाचे संभाव्य सामुदायिक संक्रमण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व जिल्हे आणि राज्ये यांच्या सीमा बंद (सील) करण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला. ‘या आदेशाचा भंग करणार्यांना १४ दिवस विलगीकरणात काढावे लागतील’, अशी चेतावणीही सरकारने दिली आहे. मंत्रीमंडळ सचिव राजीव गऊबा आणि केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांचे मुख्य सचिव अन् पोलीस महासंचालक यांच्या समवेत ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे झालेल्या बैठकीत हा आदेश दिला.
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !
Champat Rai Resignation : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांचे त्यागपत्र
Dhanbad BCCL Job Murder : अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी वडिलांची हत्या घडवून आणणार्या मुलाला अटक