सातारा, २६ मार्च (वार्ता.) – शहरातून विनाकारण कुणीही दुचाकीवरून फिरतांना आढळल्यास संबंधितांची दुचाकी शासनाधीन करण्यात येणार आहे, अशी माहिती साहाय्यक पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिली आहे. आतापर्यंत ५० हून अधिक दुचाकी पोलीस प्रशासनाने कह्यात घेतल्या असून ‘लॉकडाऊन’ संपल्यानंतरच या दुचाकी मालकांना मिळतील, असे समजते.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > अनावश्यक फिरणार्यांच्या ५० हून अधिक दुचाकी पोलिसांकडून कह्यात
अनावश्यक फिरणार्यांच्या ५० हून अधिक दुचाकी पोलिसांकडून कह्यात
नूतन लेख
पावसामुळे १०वी आणि १२वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकांमध्ये पालट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील काही महिलांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर विनामूल्य मिळणार !
पुणे शहरातील १० अनधिकृत शाळांवर फौजदारी गुन्हा नोंद !
देवगिरीच्या पायथ्याशी ‘स्वराज्य प्रेरणा स्तंभ’ उभारा ! – स्वराज्य तोरण प्रतिष्ठानची मागणी
पितांबरी उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना ‘सार्वजनिक काका’ पुरस्कार !
अशोक चव्हाण यांच्या कारखान्याचा शेतकर्यांच्या ७५ कोटी रुपयांवर डल्ला !