सातारा, २६ मार्च (वार्ता.) – शहरातून विनाकारण कुणीही दुचाकीवरून फिरतांना आढळल्यास संबंधितांची दुचाकी शासनाधीन करण्यात येणार आहे, अशी माहिती साहाय्यक पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिली आहे. आतापर्यंत ५० हून अधिक दुचाकी पोलीस प्रशासनाने कह्यात घेतल्या असून ‘लॉकडाऊन’ संपल्यानंतरच या दुचाकी मालकांना मिळतील, असे समजते.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > अनावश्यक फिरणार्यांच्या ५० हून अधिक दुचाकी पोलिसांकडून कह्यात
अनावश्यक फिरणार्यांच्या ५० हून अधिक दुचाकी पोलिसांकडून कह्यात
नूतन लेख
- शिमगोत्सवाच्या निमित्ताने भरणे येथील श्री काळकाईदेवीला जिल्हा पोलीस दलाने दिली मानवंदना !
- ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी टपाली मतपत्रिकेचे वाटप वेळेत करा ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह
- कोकणातील शिमगोत्सव : आस ग्रामदेवतेच्या भेटीची !
- श्री तुळजाभवानी मंदिरातील दागिन्यांच्या अपहार प्रकरणात संबंधितांची ‘नार्को’ चाचणी करावी !
- Revenge Porn On Social Media : खामगाव (जिल्हा बुलढाणा) येथे ‘रिव्हेंज पॉर्न’चे व्हिडिओ प्रसारित !
- मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; २५२ कोटी रुपयांचे अमली पदार्थ पकडले !