सातारा, २६ मार्च (वार्ता.) – शहरातून विनाकारण कुणीही दुचाकीवरून फिरतांना आढळल्यास संबंधितांची दुचाकी शासनाधीन करण्यात येणार आहे, अशी माहिती साहाय्यक पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिली आहे. आतापर्यंत ५० हून अधिक दुचाकी पोलीस प्रशासनाने कह्यात घेतल्या असून ‘लॉकडाऊन’ संपल्यानंतरच या दुचाकी मालकांना मिळतील, असे समजते.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > अनावश्यक फिरणार्यांच्या ५० हून अधिक दुचाकी पोलिसांकडून कह्यात
अनावश्यक फिरणार्यांच्या ५० हून अधिक दुचाकी पोलिसांकडून कह्यात
नूतन लेख
दहावीचा निकाल ९३.८३ टक्के !
श्री तुळजाभवानी देवीला अर्पण केलेले सोने आणि चांदी वितळवण्याचा निर्णय !
रायगडावर शिवराज्याभिषेकदिनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांसह शिवप्रेमींनी घेतली शपथ !
भारतातील इस्लाम सर्वांत सुरक्षित ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या विरोधात न्यायालयात दावा प्रविष्ट करणार ! – सीताराम गावडे, संपादक, कोकण लाईव्ह ब्रेकिंग
हरमल टेकडीवर श्री परशुरामाचा पुतळा उभारा ! – संजय हरमलकर, प्रख्यात चित्रकार, गोवा