राज्य महिला आयोगाचे काम पुरुषांच्या विरोधात नसून ते समाजाच्या विकृतीच्या विरोधात आहे ! – रूपाली चाकणकर
प्रत्येक वेळेला साहाय्याला कुणी येईल ही भावना महिलांनी काढून टाकून स्वतःच्या आयुष्याची लढाई स्वतःच लढली पाहिजे. त्यांना संकटांचा सामना करता आला पाहिजे, असे प्रतिपादन रूपाली चाकणकर यांनी केले.