स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ब्रिटिशांकडून मिळणारा निर्वाह भत्ता हा देशद्रोह, तर तोच भत्ता घेणार्‍या म. गांधी यांनाही देशद्रोही ठरवणार का ?

‘गांडुळाने गरुड भरारी घेण्याचे स्वप्न पहावे किंवा स्वतःची गरुडाशी तुलना करण्याचे दु:साहस करावे’, तसा हा प्रकार आहे. तर्कहीन, मूर्खासारखी बडबड करणारे राहुल गांधी यांना ज्ञानयोगी, कर्मयोगी आणि संन्यस्त वृत्तीच्या सावरकर यांच्या चरणरजाशीसुद्धा बरोबरी करता येणार नाही.

हिंदूंनो, ‘हलाल’ ही इस्लामी अर्थव्यवस्था मोडून काढा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

केवळ मांसासाठी असलेले हलाल प्रमाणपत्र आता खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने, औषधे, रुग्णालये येथेही देण्यात येत असून यासहित मोठी बहुराष्ट्रीय आस्थापनेही ‘१०० टक्के हलाल प्रमाणित’ असल्याची घोषणा करत आहेत. हाच पैसा पुढे जिहादी आतंकवादासाठी वापरला जात आहे.

हिंदुत्व तोडो यात्रा… !

सध्या काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ चालू आहे. या यात्रेत राहुल गांधी हे भारतविरोधी विधाने करणार्‍या पाद्रयाला भेटणे, पाकच्या समर्थनार्थ घोषणा देणार्‍या मुलीला भेटणे असे प्रकार करत आहेत. त्यामुळे ‘ही यात्रा भारत जोडो कि तोडो आहे ?’, असा प्रश्न जनतेला पडला आहे.

राहुल गांधी सावरकर यांचा वारंवार अवमान करत आहेत ! – देवेंद्र फडणवीस

राहुल गांधी सावरकर यांचा वारंवार अवमान करत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून पैसा घेत होते, रा.स्व. संघाने ब्रिटिशांना साहाय्य केले, अशी वक्तव्ये त्यांनी केली आहेत. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेसाठी उद्धव ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांना पाठवणार आहेत का ?

(म्हणे) ‘रा.स्व. संघाने ब्रिटिशांना साहाय्य केले, तर सावरकर ब्रिटिशांकडून मानधन घ्यायचे !’

तोंड आहे म्हणून बोलणारे काँग्रेसचे बालबुद्धी नेते राहुल गांधी ! राहुल गांधी यांचे रा.स्व. संघ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तुलनेत काय कर्तृत्व आहे, हे जनतेला ठाऊक आहे. त्यामुळे त्यांच्या अशा विधानांकडे देशातील शेंबडे पोरही गांभीर्याने पहाणार नाही !

उपोषण आणि दांडी यात्रा यांद्वारे नव्हे, तर नेताजी आणि सावरकर यांच्यासारख्या क्रांतीकारकांमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले ! – अभिनेत्री कंगना राणावत

‘केवळ उपोषण आणि दांडी यात्रा करून आपण स्वातंत्र्य मिळवले’, हेच बिंबवण्यात आले; प्रत्यक्षात तसे नाही, असे मत बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत यांनी व्यक्त केले आहे.  

उडुपी नगरपालिकेमध्ये जिल्हा न्यायालयाजवळील चौकाला ‘वीर सावरकर’ नाव देण्याचा प्रस्ताव संमत !  

उडुपी येथील जिल्हा न्यायालयाजवळील चौकाला ‘वीर सावरकर चौक’ असे नाव देण्याची मागणी स्थानिक आमदार रघुपती भट यांनी नरगपालिकेकडे केली होती.

माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याकडून कर्नाटकात ‘वीर सावरकर रथयात्रे’ला प्रारंभ

अशा रथायात्रेद्वारे वीर सावरकर यांच्यासारख्या लोकांचे देशाच्या स्वातंत्र्यासाठीचे योगदान आणि बलीदान यांंविषयी लोकांना जागरूक केले जाईल.

कर्नाटकमध्ये श्री गणेश मंडपांत श्री गणेशमूर्तीच्या शेजारी वीर सावरकरांचे छायाचित्र लावणार ! – हिंदु संघटनांचा निर्णय

गणेशोत्सवात वीर सावरकरांविषयी जनजागृती करणार ! – प्रमोद मुतालिक

(म्हणे) ‘त्यांनी (हिंदुत्वनिष्ठांनी) गांधींना मारले, ते मला सोडतील का ?’

भारताच्या फाळणीचा निर्णय काँग्रेसवाल्यांनी घेतल्यानंतर १० लाख हिंदूंच्या हत्या झाल्या, तसेच लाखो हिंदू महिलांवर बलात्कार झाले, याला काँग्रेसवालेच उत्तरदायी आहेत !