मुंबई – राहुल गांधी सावरकर यांचा वारंवार अवमान करत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून पैसा घेत होते, रा.स्व. संघाने ब्रिटिशांना साहाय्य केले, अशी वक्तव्ये त्यांनी केली आहेत. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेसाठी उद्धव ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांना पाठवणार आहेत का ? राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा ते निषेध करणार आहेत का ?, असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेच्या काळात वरील वक्तव्ये करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केला आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > राहुल गांधी सावरकर यांचा वारंवार अवमान करत आहेत ! – देवेंद्र फडणवीस
राहुल गांधी सावरकर यांचा वारंवार अवमान करत आहेत ! – देवेंद्र फडणवीस
नूतन लेख
- भारतीय ज्ञानप्रणाली म्हणजे भारतीय संस्कृतीचे उदात्तीकरण नसल्याचे शिक्षणतज्ञांचे निरीक्षण !
- काँग्रेसने नेहमीच ‘हिंदु आतंकवादा’चे ‘नॅरेटिव्ह’ (कथानक) पेरण्याचा प्रयत्न केला ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री
- Petition In Agra Court : फतेहपूर सिक्रीतील दर्ग्याच्या ठिकाणी मां कामाख्या देवीचे मंदिर !
- छत्तीसगडमध्ये चकमकीत १२ नक्षलवादी ठार !
- Nana Insulted Hindus:नाना पटोले यांचे विधान म्हणजे हिंदूंचा अपमान असून त्यांना शिक्षा होणे आवश्यक ! – महंत नारायण गिरी, जुना आखाड्याचे प्रवक्ते
- Abdul Qureshi Bail: ‘इंडियन मुजाहिदीन’चा सहसंस्थापक अब्दुल कुरेशी याला देहली उच्च न्यायालयाकडून जामीन !