जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने आतंकवाद्यांचे ड्रोन पाडले ५ किलो स्फोटके जप्त !
पाकचे कितीही ड्रोन पाडले, तरी तो अन्य मार्गांनी भारतावर आक्रमणे करतच रहाणार आहे. त्यामुळे पाकलाच नष्ट करणे, हाच जम्मू-काश्मीरसह भारत आतंकवादमुक्त करण्याचा एकमेव मार्ग आहे, हे सरकारने आता तरी जाणावे !