(म्हणे) ‘भारत इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांना त्याच्या देशात प्रशिक्षण देत आहे ! – पाकिस्तानचा बिनबुडाचा आरोप
याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा !
याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा !
डॉ. स्वामी यांनी आतंकवादाचा सामना करण्यासाठी योग्य उपाययोजनांसह मानवीय आणि मूलभूत अधिकार यांचे सामंजस्य कसे ठेवले पाहिजे, यांविषयी माहिती दिली आहे.
हिंदूंचे धर्मगुरु आणि नेते या जिहादविषयी बोलत असतांना त्यांना धर्मद्वेषी म्हणून टीका करणारे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आता गप्प का आहेत ?
असे काही होण्याआधी भारतानेच तालिबानला साहाय्य करणार्या पाकिस्तानला नष्ट केले पाहिजे !
अशी भीती वाटते, तर रशिया तालिबानचा उघड विरोध का करत नाही ?
अफगाणिस्तानमधील पंजशीर प्रांत कह्यात घेण्यासाठी तालिबानच्या साहाय्यासाठी पाकिस्तानने ड्रोनद्वारे आक्रमण केल्याने त्यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले.
नवी देहली येथे जिहादी आतंकवाद्यांकडून आक्रमण होण्याच्या शक्यतेने इस्रायलच्या दूतावासाबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
तालिबानने अफगाणी नागरिकांना घरातील १२ वर्षांवरील मुली आणि महिला यांची माहिती स्थानिक तालिबानी प्रमुखांकडे देण्यास सांगितले आहे. ‘या माहितीचे पुढे तालिबानी काय करणार ?’ याचा अंदाज सूज्ञ व्यक्ती सहज लावू शकते.
या आक्रमणाचे दायित्व ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या आतंकवादी संघटनेने घेतले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या आक्रमणाचा निषेध केला आहे.