संभाजीनगर येथे धर्मांध पर्यवेक्षकाच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या !
अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
आत्महत्यांमागील कारणांचा अभ्यास करून त्या रोखण्यासाठी जनतेला साधना शिकवणे आवश्यक ! तसेच अमली पदार्थांच्या आहारी जाऊन आत्महत्या होण्याचे प्रमाण लक्षात घेऊन या समस्येचे समूळ उच्चाटन होण्यासाठी सरकारने कंबर कसली पाहिजे !
‘दलित-मुसलमान भाई भाई’ म्हणणारे आता कुठे आहेत ?
अल्पवयीन कलाकार मालिका, चित्रपट यांमधून जीवनाचे मर्म जाणल्याप्रमाणे किंवा तत्त्वज्ञाप्रमाणे संवादफेक करतात; मात्र जीवनात छोट्या-मोठ्या समस्यांपुढे हतबल होऊन थेट जीवनयात्राच संपवतात. तेव्हा ‘हेच का ते कलाकार ?’, असा प्रश्न पडतो. लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यासह मुलींना धर्मशिक्षित करणेही आवश्यक !
तुनिषाच्या आत्महत्या प्रकरणात ‘लव्ह जिहाद’चा प्रकार समोर आला, तर सखोल चौकशी होईल ! – राम कदम, आमदार, भाजप
तरुणींनो, त्रास देणार्यांना कंटाळून आत्महत्या न करता साधना करून मनोबल वाढवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन त्रास देणार्यांनाच सळो की पळो करून सोडा !
सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथील इस्लामनगरमधील घटना
तरुणाच्या मृत्यूनंतर तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
काही विद्यार्थी शैक्षणिक तणावाला तोंड देऊ शकत नसल्याने ‘आयआयटी’ शैक्षणिक संस्थांमध्ये आत्महत्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
रामनगर येथील केम्पापुरा गावामधील श्री कंचुगल बंदे मठाचे मुख्य पुजारी बसवलिंगा स्वामी (वय ४५ वर्षे) यांनी गळफास लावून आत्महत्या केली.
मृताच्या घरात एक चिठ्ठी सापडली असून ‘माझ्या मृत्यूस कुणीही उत्तरदायी नसून कुणाचीही चौकशी करू नये’, असे लिहिलेले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.