गेल्‍या ३ वर्षांत केंद्रीय  सशस्‍त्र पोलीस दलातील  ४३६ कर्मचार्‍यांची आत्‍महत्‍या !

अशांना जीवनाचे महत्त्व आणि त्‍यातील संकटांना सामोरे जाण्‍याविषयी शिकवण्‍यात न आल्‍याचाच हा परिणाम आहे ! हिंदु राष्‍ट्रात प्रत्‍येकाला साधना शिकवण्‍यात येईल, त्‍यामुळे कुणी आत्‍महत्‍या करणार नाही !

दर्शन सोळंकी याची आत्‍महत्‍या जातीभेदामुळे झाल्‍याचा आरोप निराधार ! – चौकशी समिती

मुंबईतील पवई भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेमध्‍ये शिकणार्‍या दर्शन सोळंकी याची आत्‍महत्‍या जातीभेदामुळे झालेली नाही. शैक्षणिक कामगिरी हे दर्शन याच्‍या आत्‍महत्‍येचे कारण असल्‍याचा अहवाल चौकशी समितीने सादर केला आहे.

आत्महत्या करणारे बहुसंख्य विद्यार्थी दलित आणि आदिवासी ! – सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा दावा

समाजातील एखाद्या उपेक्षित घटकाविषयी सहानुभूती नसल्यामुळे जो भेदभाव वाढला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. प्राध्यापक सुखदेव थोरात यांनी नमूद केलेले आहे, ‘आत्महत्येमुळे मरण पावलेले बहुसंख्य विद्यार्थी दलित आणि आदिवासी होते’, असा दावा भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले.

पुणे विभागात लोहमार्गावर वर्षभरात ४६४ जणांचा मृत्यू !

कमकुवत मनोबलामुळे आत्महत्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. आतातरी प्रशासनाने धर्मशिक्षण देऊन जनतेला सक्षम करावे, हीच अपेक्षा !

पनवेल येथे १२ वीतील विद्यार्थ्याची अभ्यासाच्या तणावामुळे आत्महत्या !

विद्यार्थ्यांनो, इतके टोकाचे पाऊल उचलण्यापेक्षा तणाव निर्मूलनासाठी प्रयत्न करा ! मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीमुळे तणावाला सामोरे न जाणार्‍या पिढीसाठी लवकरात लवकर धर्मशिक्षणाची सोय होणे अपेक्षित !

 वर्ष २०१९ ते २०२१ या काळात १ लाख १२ सहस्र कामगारांनी केल्या आत्महत्या !

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी समाजाला ‘जीवन कसे जगायचे ?’ आणि साधना न शिकवल्याचाच हा परिणाम आहे ! हिंदु राष्ट्रात एकही आत्महत्या होणार नाही, यासाठी प्रयत्न केले जातील !

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान तरुणीशी विवाह करणार्‍या हिंदु तरुणाने केली आत्महत्या !

हिंदु तरुण असो कि तरुणी दोघेही मुसलमानांच्या कथित प्रेमामध्ये अडकल्यास त्यांचा शेवटच होतो, हे लक्षात घ्या !

उत्तरप्रदेशमध्ये रफिक सिद्दिकी याने छळ केल्याने हिंदु तरुणीची आत्महत्या !

उत्तरप्रदेशात हिंदुत्वनिष्ठ सरकार सत्तेत असूनही धर्मांध उद्दामपणे वागून हिंदु युवतींना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतात, हे संतापजनक ! त्यांच्यावर वचक निर्माण करण्यासाठी सरकारने कठोर उपाययोजना राबवणे आवश्यक !

हत्या आणि आत्महत्या करण्यापेक्षा समुपदेशन घ्या ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन

कौटुंबिक कलह, हत्या, आत्महत्या आदी मनाशी संबंधित समस्यांच्या निराकरणासाठी समाजाला आध्यात्मिक साधना शिकवणे आवश्यक !

संभाजीनगर येथे धर्मांध पर्यवेक्षकाच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या !

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !