गेल्या ३ वर्षांत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील ४३६ कर्मचार्यांची आत्महत्या !
अशांना जीवनाचे महत्त्व आणि त्यातील संकटांना सामोरे जाण्याविषयी शिकवण्यात न आल्याचाच हा परिणाम आहे ! हिंदु राष्ट्रात प्रत्येकाला साधना शिकवण्यात येईल, त्यामुळे कुणी आत्महत्या करणार नाही !