अष्टविनायकांपैकी एक असलेल्या रायगड जिल्ह्यातील महड येथील वरदविनायक मंदिरात गेल्यावर जाणवलेले सूत्र आणि आलेली अनुभूती

अष्टविनायकांपैकी एक असलेल्या महड येथील वरदविनायक मंदिरात गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. त्या वेळी जाणवलेली सूत्रे आणि अनुभूती देत आहोत.

कोरोना विषाणूमुळे आलेला आपत्काळ म्हणजे ईश्‍वराने मनुष्याला भक्ती करण्यासाठी दिलेली अखेरची संधी असून आपत्काळात तरून जायचे असेल, तर साधनेला पर्याय नाही !

‘संपूर्ण पृथ्वीवर अधर्म आणि पाप वाढले आहे. त्यामुळे ‘कोरोना’ विषाणूची लागण चालू झाली आहे. हे भगवंताचेच नियोजन आहे. अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवंत वेगवेगळ्या माध्यमातून अधर्माचा आणि पापकर्मींचा नाश करतो. याचेच उदाहरण म्हणजे ‘कोरोना’ हा विषाणू आहे.

वर्धा येथील पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (सनातनच्या ११९ व्या समष्टी संत) यांच्या संत सन्मान सोहळ्याच्या वेळी अनुभवलेली भावस्थिती आणि केलेले सूक्ष्म परीक्षण

एका साधिकेच्या आवाजातील ध्वनीचकतीद्वारे भावप्रयोग ऐकवण्यात आला. तेव्हा बर्‍याच साधकांना ‘संतच बोलत आहेत’, असे जाणवले.

सनातनच्या ९१ व्या संत पू. (श्रीमती) हिरा मळये (वय ८६ वर्षे) (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या मातोश्री) यांची सेवा करतांना झालेल्या भावस्थितीविषयी गुरुदेवांना सूक्ष्मातून सांगत असतांना साधिकेने अनुभवलेली भावस्थिती !

पू. आजींची सेवा करत असल्याचे दृश्य पहात असतांना माझे सर्व अवयव तिन्ही गुरूंकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यात न्हाऊन निघत होते. तेव्हा मला स्वतःचा विसर पडला होता.

भोळ्या भावाने केलेल्या साधनेद्वारे संतपद गाठून भक्तीचे रहस्य उलगडणारे ईश्वरपूर (सांगली) येथील संत पू. राजाराम नरुटे (वय ८९ वर्षे) !

सनातनच्या आश्रमात पू. राजाराम नरुटे यांना संत घोषित करण्यात आले. त्या वेळी त्यांनी उपस्थितांना केलेले साधनेविषयीचे मार्गदर्शन त्यांच्याच शब्दात देत आहोत.

धर्माचरणी आणि प्रेमळ स्वभाव असलेल्या सनातनच्या संत कोल्हापूर येथील पू. (श्रीमती) आशा भास्कर दर्भेआजी !

२०.१२.२०२२ या दिवशी या साधनाप्रवासाचा पहिला भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.

धर्माचरणी आणि प्रेमळ स्वभाव असलेल्या सनातनच्या संत कोल्हापूर येथील पू. (श्रीमती) आशा भास्कर दर्भेआजी !

पू. आजींची नात, अश्विनी कुलकर्णी यांनी उलगडलेला पू. आजींचा साधनाप्रवास क्रमशः देत आहोत.

सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर यांनी काढलेल्या आकृत्यांचा सौ. अंजली रसाळ, जयसिंगपूर यांनी सूक्ष्मातून अनुभवलेला कार्यकारणभाव !

‘गुरुदेवा, या आकृत्या मला आध्यात्मिक स्तरावर अनुभवता येऊ देत.’ त्या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘साधनेच्या आरंभीच्या काळात विविध प्रसंगांतून कसे घडवले ?’, याविषयी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी वेचलेले क्षणमोती !

मी साधनेला आरंभ केला. तेव्हा परात्पर गुरुदेवांचा प्रत्यक्ष सहवास अनुभवला. ‘त्या काळात त्यांनी मला कसे घडवले ?’, त्यातील काही निवडक प्रसंग …