‘कोरोना’च्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जात मानवाला साहाय्यभूत ठरणारे ज्ञान जगभरात पोचवणारे एस्.एस्.आर्.एफ्. संकेतस्थळ !

एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संकेतस्थळाच्या १५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आपत्काळात साहाय्यभूत ठरलेले लेख आणि चलत्’चित्रे यांविषयी माहिती वाचली. आज पुढील भाग …

साधकांनो, हिंदु राष्ट्राची भावी पिढी घडवण्यासाठी आपल्या पाल्याच्या साधकत्वाकडे कटाक्षाने लक्ष देऊन त्यांना साधनेत साहाय्य करा !

सर्व पाल्य अन् साधक पालक यांना नम्र आवाहन ! हा लेख आपल्या पाल्याला आणि युवा मुलाला अथवा मुलीला समवेत घेऊन वाचावा.

गोवा येथील सौ. मंगला पांडुरंग मराठे यांनी समष्टी साधनाप्रवासात अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अखंड गुरुकृपा !

​१४ जानेवारी या दिवशी परात्पर गुरुदेवांनी पत्रलेखनातून शिकवलेले वेळेचे महत्त्व याविषयी लिखाण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया. . .

सहसाधकाने व्यष्टी साधनेविषयी दिलेले दृष्टीकोन ऐकून मनाला उभारी येऊन प्रयत्न करण्याचे ठरवणे

‘२२.१२.२०२० या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधकांना सांगितले, ‘‘आपण रामनाथी आश्रमाच्या पवित्र वास्तूत रहात आहोत.

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी व्यक्त केलेले अभिप्राय

‘आश्रमातील साधकांचे आचरण, शिस्तबद्ध जीवन आणि परमात्म्याच्या चरणी असलेली शरणागती, यांतूनच रामनाथी आश्रमात बाहेरील समाजापेक्षा वेगळेपणा दिसून येतो.

५९ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील कु. पार्थ सुनील घनवट (वय १३ वर्षे)

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. पार्थ सुनील घनवट एक आहे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘ईश्‍वरप्राप्तीसाठी तन-मन-धनाचा त्याग करायचा असतो. त्यामुळे आयुष्य धन मिळवण्यात फुकट घालवण्यापेक्षा सेवा करून धनाबरोबर तन आणि मन यांचाही त्याग केला, तर ईश्‍वरप्राप्ती लवकर होते.’

गोवा येथील सौ. मंगला पांडुरंग मराठे यांनी समष्टी साधनाप्रवासात अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अखंड गुरुकृपा !

१३ जानेवारी या दिवशी सौ. मंगला मराठे यांची परात्पर गुरुदेवांशी प्रथम भेट याविषयी लिखाण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया. 

साधकांनो, समर्पितभावाने धर्मप्रसाराच्या कार्यात सहभागी होऊन संधीकालीन साधनेचा लाभ करून घ्या !

कोरोनामुळे गेले १० मास सनातन संस्थेचा धर्मप्रसार ‘ऑनलाईन’ माध्यमातून चालू होता. आता स्थिती पूर्ववत् होत असल्यामुळे कोरोनाच्या नियमांचे पालन करून सनातनचे साधक पूर्वीप्रमाणे समाजात जाऊन धर्मप्रसार करणार आहेत.

विवाहासारख्या सांसारिक बंधनांचा त्याग करून ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करण्याची शिकवण देणे धर्मसंमत !

आता काळाच्या दृष्टीने विचार करता भीषण आपत्काळ समोर उभा ठाकला आहे. भयाण अशा आपत्काळाला तोंड देतांना आपल्याच जीविताची शाश्‍वती नसल्याने विवाह करून नवीन दायित्व स्वीकारणे, हे अयोग्य ठरू शकते.